AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI 4th T-20 : टीम इंडियासमोर मालिका वाचवण्याचं आव्हान, सांघिक कामगिरीची गरज

IND vs WI 4th T-20 : . तीन सामन्यांमध्ये वेस्ट इंडिज संघाने 2-1 ने आघाडी घेतली आहे. तिसऱ्या सामन्यात सांघिक कामगिरीच्या जोरावर टीमने विजय मिळवला होता. आता चौथ्या सामन्यामध्ये टीम इंडियाला विजय मिळवणं महत्त्वाचं आहे.

IND vs WI 4th T-20 : टीम इंडियासमोर मालिका वाचवण्याचं आव्हान, सांघिक कामगिरीची गरज
| Updated on: Aug 11, 2023 | 3:11 AM
Share

मुंबई :  टीम इंडिया आणि वेस्ट इंडिजमधील चौथा टी-20 सामना शनिवारी खेळवला जाणार आहे. या सामन्यामध्ये भारतासमोर मालिका वाचवण्याचं आव्हान असणार आहे. तीन सामन्यांमध्ये वेस्ट इंडिज संघाने 2-1 ने आघाडी घेतली आहे. तिसऱ्या सामन्यात सांघिक कामगिरीच्या जोरावर टीमने विजय मिळवला. यामध्ये सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी केलेल्या दमदार खेळीच्या जोरावर हा सामना टीम इंडियाने जिंकला. सूर्यकुमारने 44 चेंडूत 83 धावा तर तिलक वर्मा याने नाबाद 49 धावा केल्या होत्या. आता संघासमोर चौथा सामना जिंकणं हे मोठं आव्हान असणार आहे.

चौथ्या सामन्यामध्ये संघात बदल झालेले पाहायला मिळू शकतात. कर्णधार हार्दिक पंड्या मुंबईचा स्टार खेळाडू ईशान किशन याल प्लेइंग ११ मध्ये संंधी मिळण्याची शक्यता आहे. कारण सलामीवीर  शुबमन गिल याला सुरूवातीच्या तिन्ही सामन्यांमध्ये यशस्वी अशी कामगिरी करता आली नाही. तर दुसरीडे ईशान किशन याने तिन्ही वन डे सामन्यांमध्ये अर्धशतक करत संंघाच्या विजयामध्ये मोलाची भूमिका बजावली होती. मात्र गिल याला एकाही सामन्यामध्ये मोठी खेळी करता आली नाही.

Follow Us
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव.
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक.
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्.
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद.
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,.
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान.
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे...
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे....
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल.
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान.
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान.