AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ind vs Wi Suryakumar Yadav : मानलं भावा, मॅच संपल्यानंतर सूर्यकुमार यादव याने मान्य केलं की…

Suryakumar Yadav : सूर्याच्या वन डे मालिकेतील आणि टी-20 पहिल्या दोन सामन्यांमधील खराब कामगिरीमुळे त्याचं संघातील स्थानही धोक्यात आलं होतं. मात्र आपला दांडपट्टा काढत त्याने विंंडिज गोलंदाजांची पिसे काढलीत. मॅच संपल्यावर बोलताना सूर्याने प्रामाणिकपणे एक गोष्ट मान्य केली. 

Ind vs Wi Suryakumar Yadav : मानलं भावा, मॅच संपल्यानंतर सूर्यकुमार यादव याने मान्य केलं की...
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Aug 09, 2023 | 11:07 AM
Share

मुंबई : टीम इंडिया आणि वेस्ट इंडिमधील सामन्यामध्ये विजय मिळवत इंडियाने मालिका 2-1 अशी करत आपली प्रतिष्ठा वाचवली. स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव याने या सामन्यात मॅचविनिंग खेळी केली. तिसऱ्या सामन्यात चाहत्यांना त्यांचा खरा सूर्या दिसला. भावाने अवघ्या 44 चेंडूत 83 धावा करत संघाला संघाली विजयाच्या उंबरठ्यावर नेवून ठेवलं होतं. सूर्याच्या वन डे मालिकेतील आणि टी-20 पहिल्या दोन सामन्यांमधील खराब कामगिरीमुळे त्याचं संघातील स्थानही धोक्यात आलं होतं. मात्र आपला दांडपट्टा काढत त्याने विंंडिज गोलंदाजांची पिसे काढलीत. मॅच संपल्यावर बोलताना सूर्याने प्रामाणिकपणे एक गोष्ट मान्य केली.

नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

सूर्यकुमार यादवला मॅच संपल्यावर त्याच्या वन डेमधील कामगिरीबाबत विचारण्यात आलं. यावर, माझे वनडे मधील नंबर खूप खराब आहेत आणि ते मान्य करायला मला लाज वाटत नाही. प्रामाणिकपणे सर्वात महत्त्वाचा आहे. कोच राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित यांनी मला अजून सराव करत परिस्थितीनुसार खेळायला सांगितलं आहे. संघ मला संधी देत आहे त्याचा फायदा करून घेणं हे माझ्यावर अवलंबून असल्याचं सूर्यकुमार यादव याने म्हटलं आहे.

सूर्यकुमार यादव याची वन डेमधील कामिगिरी खराब आहे. त्यामुळे त्याला वन डे मध्ये संघात जागा दिल्यावर निवड समितीवर टीका केली जाते. मात्र सूर्या काय आहे हे सर्वांनाच माहित आहे त्यामुळे टीम मॅनेजमेंट त्याला संधी देत परिपक्व करण्यासाठी प्रयत्न करत आहे. सूर्याने एकदा वन डे मध्ये लय पकडली तर वर्ल्ड कपमधील मिडल ऑर्डरची समस्या मुळापासून उखडेल. मात्र त्यासाठी सूर्याने आपल्या कामगिरीने तशी जागा मिळवायला हवी.

दरम्यान, तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाची सुरूवात वाईट झाली होती. पदार्पणवीर यशस्वी जयस्वाल याला मोठी खेळी करता आली नाही. त्यासोबतच शुबमन गिलसुद्धा परत एकदा फेल गेला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या सूर्यकुमार यादव याने 44 चेंडूत 83 धावा तर तिलक वर्मा याने नाबाद 49 धावा करत संघाला विजय मिळवून दिला.

Follow Us
इथेनॉल पेट्रोलमुळे गाड्यांचा मृत्यू? कोल्हापुरात दुचाकीची अंत्ययात्रा
Kolhapur App Protest | इथेनॉल पेट्रोलमुळे गाड्यांचा मृत्यू? कोल्हापुरात थेट दुचाकीची अंत्ययात्रा; सरकारविरोधात जोरदार आंदोलन
यावेळी चाकू नाही चक्क लोखंडी... मुंबई लोकलमध्ये रक्तरंजीत राडा!
Mumbai Local | यावेळी चाकू नाही चक्क लोखंडी... मुंबई लोकलमध्ये पुन्हा रक्तरंजीत राडा! काय घडलं?
अजितदादांच्या आठवणीत वारकरी भावुक; जय पवार यांनीही काढली आठवण!
Jay Pawar | अजितदादांच्या आठवणीत वारकरी भावुक; जय पवार यांनीही काढली आठवण!
उद्धव ठाकरे दिल्लीला येणार का? CJP संस्थापक अभिजीत दीपकेनं दिलं थेट...
उद्धव ठाकरे दिल्लीला येणार का? CJP संस्थापक अभिजीत दीपकेनं दिलं थेट उत्तर
सुनेत्रा पवार पालकमंत्री... पण मीच पालक! पंकजा मुंडेंच्या विधानाने....
Pankaja Munde | सुनेत्रा पवार पालकमंत्री... पण मीच पालक! पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकारणात नव्या चर्चांना उधाण
अजित पवारांसह अनेकांवर होता आरोप; कोर्टाचा निर्णय येताच...
अजित पवारांसह अनेकांवर होता आरोप; कोर्टाचा निर्णय येताच पवार कुटुंबीयांना मोठा दिलासा, नेमकं प्रकरण काय?
वर्षा बंगल्यावरील बैठकीचं गूढ अखेर उलगडलं! तटकरेंनी एकाच वक्तव्यात....
Sunil Tatkare | वर्षा बंगल्यावरील बैठकीचं गूढ अखेर उलगडलं! तटकरेंनी एकाच वक्तव्यात केला मोठा खुलासा
पंढरपुरात VIP दर्शनावरून वाद! मुनगंटीवार नाराज; गुलाबराव पाटलांना मिळा
Pandharpur | पंढरपुरात VIP दर्शनावरून वाद! मुनगंटीवार नाराज; गुलाबराव पाटलांना मिळाला ग्रीन सिग्नल; नेमकं घडलं काय?
MPSC परिक्षेबाबत महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! ऑगस्ट 2027 पर्यंत...
Devendra Fadnavis | MPSC परिक्षेबाबत महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! ऑगस्ट 2027 पर्यंत...
TV9 च्या बातमीनंतर रेल्वेप्रशासन खडबडून जागं झालंय; अखेर शेतातील....
TV9 च्या बातमीनंतर रेल्वेप्रशासन खडबडून जागं झालंय; अखेर शेतातील पाणी काढण्यास सुरुवात
Thalapathy Vijay : थलापती विजय यांचं सरकार संकटात; 2 महिन्यातच समोर सर्वात मोठी अडचण; तामिळनाडूमध्ये काय घडतंय?.

Thalapathy Vijay : थलापती विजय यांचं सरकार संकटात; 2 महिन्यातच समोर सर्वात मोठी अडचण; तामिळनाडूमध्ये काय घडतंय?

विरार येथील अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर चार मुले बुडाली, दोघांना वाचवण्यात यश.

विरार येथील अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर चार मुले बुडाली, दोघांना वाचवण्यात यश

पाहताच क्षणी प्रेम, 15 वर्षांनंतर घटस्फोट, आदिनाथ – उर्मिलाने लेक जिजाबद्दल घेतला मोठा निर्णय.

पाहताच क्षणी प्रेम, 15 वर्षांनंतर घटस्फोट, आदिनाथ – उर्मिलाने लेक जिजाबद्दल घेतला मोठा निर्णय

Paresh Rawal : पाच वर्षात राजकारण का सोडलं? अभिनेते परेश रावल यांनी आता 12 वर्षांनी केला खुलासा.

Paresh Rawal : पाच वर्षात राजकारण का सोडलं? अभिनेते परेश रावल यांनी आता 12 वर्षांनी केला खुलासा

शहरी जेवणात मराठवाड्याच्या बहुगुणी करटोलीचा स्वाद, यंदा रानभाजीच्या लागवड क्षेत्रात मोठी वाढ.

शहरी जेवणात मराठवाड्याच्या बहुगुणी करटोलीचा स्वाद, यंदा रानभाजीच्या लागवड क्षेत्रात मोठी वाढ

शरद पवार तेव्हाच पंतप्रधान झाले असते…केंद्रीय मंत्र्याचं थेट विधान; सगळंच सांगून टाकलं!.

शरद पवार तेव्हाच पंतप्रधान झाले असते…केंद्रीय मंत्र्याचं थेट विधान; सगळंच सांगून टाकलं!