AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jay Pawar | अजितदादांच्या आठवणीत वारकरी भावुक; जय पवार यांनीही काढली आठवण!

Jay Pawar | अजितदादांच्या आठवणीत वारकरी भावुक; जय पवार यांनीही काढली आठवण!

| Updated on: Jul 16, 2026 | 3:41 PM
Share

आषाढी वारीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली. वारकरी अजितदादांच्या आठवणीत भावुक होत असल्याचे सांगत त्यांनी त्यांच्या आत्मशांतीसाठी श्री विठ्ठल चरणी प्रार्थना केली.

आषाढी वारीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली. वारकरी अजितदादांच्या आठवणीत भावुक होत असल्याचे सांगत त्यांनी त्यांच्या आत्मशांतीसाठी श्री विठ्ठल चरणी प्रार्थना केली. माध्यमांशी संवाद साधताना जय पवार म्हणाले की, “अजितदादांच्या आठवणीने अनेक वारकरी भावुक होत आहेत. २०२४ मध्ये याच रथामध्ये बसून आमच्यात ज्या चर्चा झाल्या होत्या, त्याच आठवणी आज पुन्हा जाग्या झाल्या.”

यावेळी त्यांनी अजितदादांच्या स्मृतींना उजाळा देत, “मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो की, दादा जिथे कुठे असतील त्यांना शांती लाभो. तसेच सर्व वारकऱ्यांच्या मनातील प्रार्थना श्री विठ्ठलाने स्वीकाराव्यात,” असे भावनिक शब्दांत सांगितले.

दरम्यान, जय पवार यांच्या या वक्तव्यानंतर वारीतील भावनिक वातावरण अधिक गहिरं झाल्याची चर्चा असून, त्यांच्या प्रतिक्रियेची राजकीय आणि सामाजिक वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे.

Published on: Jul 16, 2026 03:36 PM

Follow Us
Thalapathy Vijay : थलापती विजय यांचं सरकार संकटात; 2 महिन्यातच समोर सर्वात मोठी अडचण; तामिळनाडूमध्ये काय घडतंय?.

Thalapathy Vijay : थलापती विजय यांचं सरकार संकटात; 2 महिन्यातच समोर सर्वात मोठी अडचण; तामिळनाडूमध्ये काय घडतंय?

शरद पवार तेव्हाच पंतप्रधान झाले असते…केंद्रीय मंत्र्याचं थेट विधान; सगळंच सांगून टाकलं!.

शरद पवार तेव्हाच पंतप्रधान झाले असते…केंद्रीय मंत्र्याचं थेट विधान; सगळंच सांगून टाकलं!

घराची स्वच्छता करताना सापडली अशी वस्तू; एकाच रात्रीत कुटुंब बनलं श्रीमंत, त्या कागदाने आयुष्यच बदललं.

घराची स्वच्छता करताना सापडली अशी वस्तू; एकाच रात्रीत कुटुंब बनलं श्रीमंत, त्या कागदाने आयुष्यच बदललं

Adinath Urmila Divorce : पहिल्या प्रेमाने जखम दिली तर…? घटस्फोटानंतर उर्मिलाने दिलेल्या ‘त्या’ लक्षवेधी उत्तराची सर्वत्र चर्चा.

Adinath Urmila Divorce : पहिल्या प्रेमाने जखम दिली तर…? घटस्फोटानंतर उर्मिलाने दिलेल्या ‘त्या’ लक्षवेधी उत्तराची सर्वत्र चर्चा

पाऊस न पडण्याचं सर्वात मोठं कारण आलं समोर, किनारपट्टी भागात ढगच… काय आहे नवी अपडेट?.

पाऊस न पडण्याचं सर्वात मोठं कारण आलं समोर, किनारपट्टी भागात ढगच… काय आहे नवी अपडेट?

विठ्ठलाला अडचणीत आणू नका; चंद्रकांत दादांचा कृषीमंत्र्यांना खोचक टोला.

विठ्ठलाला अडचणीत आणू नका; चंद्रकांत दादांचा कृषीमंत्र्यांना खोचक टोला