AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Local | यावेळी चाकू नाही चक्क लोखंडी... मुंबई लोकलमध्ये पुन्हा रक्तरंजीत राडा! काय घडलं?

Mumbai Local | यावेळी चाकू नाही चक्क लोखंडी… मुंबई लोकलमध्ये पुन्हा रक्तरंजीत राडा! काय घडलं?

| Updated on: Jul 16, 2026 | 3:53 PM
Share

मुंबईत धावत्या लोकलमध्ये बुधवारी (15 जुलै) रात्री प्रवाशांमध्ये झालेल्या वादाचे रूप मोठ्या राड्यात बदलले. कल्याण-ठाकुर्ली रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली. सीटवर बसण्याच्या कारणावरून दोन गट आमनेसामने आले आणि त्यानंतर हाणामारी झाली. या घटनेत तीन प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मुंबईत धावत्या लोकलमध्ये बुधवारी (15 जुलै) रात्री प्रवाशांमध्ये झालेल्या वादाचे रूप मोठ्या राड्यात बदलले. कल्याण-ठाकुर्ली रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली. सीटवर बसण्याच्या कारणावरून दोन गट आमनेसामने आले आणि त्यानंतर हाणामारी झाली. या घटनेत तीन प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

जखमींमध्ये प्रीतेश कोनोजिया (38), साहिल खंदारे (19) आणि राजू वाघे (19) यांचा समावेश आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, या राड्यात लोखंडी कड्यांचा वापर करण्यात आला. त्यामुळे काही प्रवाशांना गंभीर दुखापती झाल्या.

घटनेनंतर जखमींना तातडीने कल्याणमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे त्यांना पुढील उपचारांसाठी मुंबईतील लोकमान्य टिळक रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, कल्याण लोहमार्ग पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे. पोलिसांकडून संबंधित प्रवाशांचा शोध घेतला जात असून घटनेमागील नेमके कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Published on: Jul 16, 2026 03:51 PM

Follow Us
Thalapathy Vijay : थलापती विजय यांचं सरकार संकटात; 2 महिन्यातच समोर सर्वात मोठी अडचण; तामिळनाडूमध्ये काय घडतंय?.

Thalapathy Vijay : थलापती विजय यांचं सरकार संकटात; 2 महिन्यातच समोर सर्वात मोठी अडचण; तामिळनाडूमध्ये काय घडतंय?

विरार येथील अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर चार मुले बुडाली, दोघांना वाचवण्यात यश.

विरार येथील अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर चार मुले बुडाली, दोघांना वाचवण्यात यश

शरद पवार तेव्हाच पंतप्रधान झाले असते…केंद्रीय मंत्र्याचं थेट विधान; सगळंच सांगून टाकलं!.

शरद पवार तेव्हाच पंतप्रधान झाले असते…केंद्रीय मंत्र्याचं थेट विधान; सगळंच सांगून टाकलं!

IND vs ENG: कार्डिफमध्ये वनडेत भारताची कामगिरी कशी आहे? 33 सामन्यांची आकडेवारी वाचा.

IND vs ENG: कार्डिफमध्ये वनडेत भारताची कामगिरी कशी आहे? 33 सामन्यांची आकडेवारी वाचा

घराची स्वच्छता करताना सापडली अशी वस्तू; एकाच रात्रीत कुटुंब बनलं श्रीमंत, त्या कागदाने आयुष्यच बदललं.

घराची स्वच्छता करताना सापडली अशी वस्तू; एकाच रात्रीत कुटुंब बनलं श्रीमंत, त्या कागदाने आयुष्यच बदललं

Adinath Urmila Divorce : पहिल्या प्रेमाने जखम दिली तर…? घटस्फोटानंतर उर्मिलाने दिलेल्या ‘त्या’ लक्षवेधी उत्तराची सर्वत्र चर्चा.

Adinath Urmila Divorce : पहिल्या प्रेमाने जखम दिली तर…? घटस्फोटानंतर उर्मिलाने दिलेल्या ‘त्या’ लक्षवेधी उत्तराची सर्वत्र चर्चा