AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताकडे कसोटीत 227 धावांची आघाडी तरी बांगलादेशला फॉलोऑन का दिला नाही? काय आहेत नियम? जाणून घ्या

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फेरीतील महत्त्वाची कसोटी मालिका भारत आणि बांग्लादेश यांच्यात होत आहे. पहिला सामना जवळपास भारताच्या बाजूने झुकला आहे. पहिल्या डावात भारताकडे 227 धावांची मजबूत आघाडी होती. असं असूनही भारताने गोलंदाजी करण्याऐवजी फलंदाजीला पसंती दिली. नेमकं असं का? त्या मागचं कारण काय? फॉलोऑनचा नियम काय सांगतो? जाणून घ्या.

भारताकडे कसोटीत 227 धावांची आघाडी तरी बांगलादेशला फॉलोऑन का दिला नाही? काय आहेत नियम? जाणून घ्या
| Updated on: Sep 21, 2024 | 4:51 PM
Share

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-2025 या स्पर्धेतील अंतिम टप्प्याचे सामने सुरु आहेत. भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, बांग्लादेश आणि इंग्लंड यांच्यात अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी चुरस आहे. भारतीय संघ या गुणतालिकेत अव्वल स्थानी असून अंतिम सामन्यासाठी प्रमुख दावेदार आहे. भारत आणि बांग्लादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. यातील पहिला सामना सुरु असून या साखळीत अजून 9 सामने खेळायचे आहेत. बांगलादेशविरुद्ध 1, न्यूझीलंडविरुद्ध 3 आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 सामने खेळायचे आहेत. न्यूझीलंडविरुद्धची मालिका पुढच्या महिन्यात असणार आहे. तर नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी भारतीय संघ पाच सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे बांग्लादेश आणि न्यूझीलंडविरुद्धची मालिका भारतासाठी खूप महत्त्वाची आहे. असं असताना भारताने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात घेतलेल्या निर्णयाची खूपच चर्चा रंगली आहे. भारताने पहिल्या डावात आर अश्विनच्या शतकी खेळीच्या जोरावर 376 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा संपूर्ण संघ 149 धावांवर तंबूत परतला. त्यामुळे भारताकडे 227 धावांची मजबूत आघाडी होती. क्रीडाप्रेमींना वाटलं की भारतीय संघ बांगलादेशला फॉलोऑन देईल. पण तसं झालं...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदारांवर तरुणीने...
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवारांवर तरुणीने केले गंभीर आरोप
दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar | दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी!
Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी! मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
Devendra Fadnavis | मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्री फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर...
Manoj Jarange | मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर जरांगे पाटलांची मोठी मागणी
20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी..
Manoj Jarange Patil |  20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी गॅलेक्सी रुग्णालयात दाखल होणार
90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं!
Maratha Reservation | 90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं! 58 लाख नोंदी अन् हैदराबाद गॅझेटवरही मोठी अपडेट
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...