AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताकडे कसोटीत 227 धावांची आघाडी तरी बांगलादेशला फॉलोऑन का दिला नाही? काय आहेत नियम? जाणून घ्या

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फेरीतील महत्त्वाची कसोटी मालिका भारत आणि बांग्लादेश यांच्यात होत आहे. पहिला सामना जवळपास भारताच्या बाजूने झुकला आहे. पहिल्या डावात भारताकडे 227 धावांची मजबूत आघाडी होती. असं असूनही भारताने गोलंदाजी करण्याऐवजी फलंदाजीला पसंती दिली. नेमकं असं का? त्या मागचं कारण काय? फॉलोऑनचा नियम काय सांगतो? जाणून घ्या.

भारताकडे कसोटीत 227 धावांची आघाडी तरी बांगलादेशला फॉलोऑन का दिला नाही? काय आहेत नियम? जाणून घ्या
| Updated on: Sep 21, 2024 | 4:51 PM
Share

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-2025 या स्पर्धेतील अंतिम टप्प्याचे सामने सुरु आहेत. भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, बांग्लादेश आणि इंग्लंड यांच्यात अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी चुरस आहे. भारतीय संघ या गुणतालिकेत अव्वल स्थानी असून अंतिम सामन्यासाठी प्रमुख दावेदार आहे. भारत आणि बांग्लादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. यातील पहिला सामना सुरु असून या साखळीत अजून 9 सामने खेळायचे आहेत. बांगलादेशविरुद्ध 1, न्यूझीलंडविरुद्ध 3 आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 सामने खेळायचे आहेत. न्यूझीलंडविरुद्धची मालिका पुढच्या महिन्यात असणार आहे. तर नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी भारतीय संघ पाच सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे बांग्लादेश आणि न्यूझीलंडविरुद्धची मालिका भारतासाठी खूप महत्त्वाची आहे. असं असताना भारताने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात घेतलेल्या निर्णयाची खूपच चर्चा रंगली आहे. भारताने पहिल्या डावात आर अश्विनच्या शतकी खेळीच्या जोरावर 376 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा संपूर्ण संघ 149 धावांवर तंबूत परतला. त्यामुळे भारताकडे 227 धावांची मजबूत आघाडी होती. क्रीडाप्रेमींना वाटलं की भारतीय संघ बांगलादेशला फॉलोऑन देईल. पण तसं झालं...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.