AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुस्तफिझुरला काढल्याचा राग! टी20 वर्ल्डकप 2026 बाबत बांग्लादेश घेणार असा निर्णय

बीसीसीआयने आयपीएलमध्ये निवड झालेल्या बांगलादेशच्या मुस्तफिझुर रहमाना काढून टाकण्याचे आदेश दिले. केकेआरने क्षणाचाही विलंब न करता काढूनही टाकलं. त्यामुळे आता बांग्लादेशमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्याचा परिणाम टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेवर होण्याची शक्यता आहे.

मुस्तफिझुरला काढल्याचा राग! टी20 वर्ल्डकप 2026 बाबत बांग्लादेश घेणार असा निर्णय
मुस्तफिझुरला काढल्याचा राग! टी20 वर्ल्डकप 2026 बाबत बांग्लादेश घेणार असा निर्णयImage Credit source: Asian Cricket Council
| Updated on: Jan 03, 2026 | 9:43 PM
Share

बांगलादेशात सुरु असलेल्या हिंसाचारामुळे भारतात संतापाची लाट आहे. भारतात बांगलादेशचा तीव्र विरोध केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आयपीएल बांगलादेशचा डावखुरा वेगवान गोलंदाज मुस्तफिझुर रहमान याची निवड झाली होती. त्याच्यासाठी 9.2 कोटी बोली लावून केकेआरने संघात घेतलं होतं. पण बीसीसीआयने त्याला काढून टाकण्याचे आदेश दिले. केकेआरने त्याला संघातून काढून टाकलं आहे. इतकंच भारत बांग्लादेश द्विपक्षीय मालिकाही भारतीय संघ खेळणार नाही असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे बांगलादेशची नाचक्की झाली. असं असताना टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेवरही संकट ओढावलं आहे. कारण मुस्तफिझुरला काढल्याने आणि मालिकेबाबत घेतलेल्या निर्णयामुळे बांगलादेशची नाचक्की झाली आहे. त्याचा राग टी20 वर्ल्डकप स्पर्धेवर काढला जाण्याची शक्यता आता दिसू लागली आहे.इतकंच काय तर बांगलादेशच्या अध्यक्षांनी हा मुद्दा आयसीसीच्या कोर्टात नेण्याचा निर्णय घेतला आहे.

बांग्लादेश टी20 वर्ल्डकप सामने भारतात खेळणार नाही?

बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष अनिमुल इस्लाम बुलबुलने मीडियाशी बोलताना सांगितलं की, टी20 वर्ल्डकप स्पर्धेबाबत आयसीसीशी चर्चा करणार आहे. त्यांनी सांगितलं की, ‘टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं आयोजन आयसीसी करते आणि भारताकडे यजमानपद आहे. जर आम्हाला काही बोलायचं असेल तर आम्ही आयसीसीशी बोलू.’ दुसरीकडे, बांगलादेशच्या क्रीडा मंत्रालयाचे पूर्व सल्लागार आसिफ महमून यांनी सांगितलं की, भारतात आयसीसी स्पर्धा भरवण्यासाठी योग्य वातावरण नाही. आसिफ महमूद म्हणाला की, ” एवढ्या धर्मांध देशाने कधीही आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करू नये. बीसीसीआयला आव्हान देण्यासाठी बीसीबीने सरकार आणि इतर क्रिकेट मंडळांशी संवाद साधावा. भारताला आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी अयोग्य घोषित केले पाहिजे.”

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत बांगलादेशचा संघ क गटात आहे. या गटात बांगलादेशसोबत इंग्लंड, नेपाळ, इटली आणि वेस्ट इंडिज हे संघ आहे. बांगलादेशचे सर्व सामने हे भारतात होणार आहेत. जर त्यांनी पाकिस्तानसारखा निर्णय घेतला तर नियोजन करणं कठीण जाईल. कारण पाकिस्तानचे सर्व सामने हे श्रीलंकेत होणार आहे. बांगलादेशनेही असाच पवित्रा घेतला तर ऐनवेळी धावाधाव करावी लागेल. बांगलादेशचा पहिला सामना 7 फेब्रुवारीला वेस्ट इंडिजविरुद्ध इडन गार्डनवर होणार आहे. 9 फेब्रुवारीला इटलीविरुद्ध इडन गार्डनवर, 14 फेब्रुवारीला इंग्लंडविरुद्ध इडन गार्डनवर, 17 फेब्रुवारीला नेपाळविरुद्ध सामना होणार आहे. नेपाळविरुद्धचा सामना हा सामना वानखेडे स्टेडियमवर होईल.

Follow Us
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा...

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा..

इतिहासात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांवर बॅलेट गनचा वापर झाल्याचा आरोप, दिल्ली पोलिसांचं खंडन.

इतिहासात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांवर बॅलेट गनचा वापर झाल्याचा आरोप, दिल्ली पोलिसांचं खंडन

यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा.

यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा

एका साडीपायी संसार उद्ध्वस्त, पतीच्या डोक्यात थेट घातला कुकर; एका चुकीने सुनिताचं बिंग फुटलं !.

एका साडीपायी संसार उद्ध्वस्त, पतीच्या डोक्यात थेट घातला कुकर; एका चुकीने सुनिताचं बिंग फुटलं !

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले.

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप.

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप