AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीसीसीआयकडून बांगलादेश क्रिकेटला आणखी एक धक्का, मालिकेबाबत घेतला असा निर्णय

बांगलादेशमधील वाढत्या हिंसाचार आणि परिस्थितीमुळे बीसीसीआयने 2025 नियोजित दौरा रद्द केला होता. त्यानंतर पुन्हा एकदा वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. पण बीसीसीआयने पुन्हा एकदा बांगलादेशला ठेंगा दाखवला आहे. सुरक्षेचं कारण देत स्पष्ट भूमिका मांडली आहे.

| Updated on: Jan 03, 2026 | 8:41 PM
Share
टीम इंडिया 2025 मध्ये बांगलादेशचा दौरा करणार होती. भारतीय संघ एकदिवसीय आणि टी20 मालिका खेळणार होता. मात्र बांगलादेशमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे बीसीसीआयने टीम इंडियाचा दौरा पुढे ढकलला. (Photo: Asian Cricket)

टीम इंडिया 2025 मध्ये बांगलादेशचा दौरा करणार होती. भारतीय संघ एकदिवसीय आणि टी20 मालिका खेळणार होता. मात्र बांगलादेशमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे बीसीसीआयने टीम इंडियाचा दौरा पुढे ढकलला. (Photo: Asian Cricket)

1 / 5
बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या माहितीनुसार क्रिकबझने वृत्त दिले की, टीम इंडिया सप्टेंबरमध्ये बांगलादेशचा दौरा करेल आणि या दौऱ्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि तीन सामन्यांची टी20 मालिका असेल. (Photo: Asian Cricket)

बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या माहितीनुसार क्रिकबझने वृत्त दिले की, टीम इंडिया सप्टेंबरमध्ये बांगलादेशचा दौरा करेल आणि या दौऱ्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि तीन सामन्यांची टी20 मालिका असेल. (Photo: Asian Cricket)

2 / 5
भारताच्या दौऱ्याचं वृत्त आल्यानंतर बीसीसीआयकडून तात्काळ घडामोडी समोर आल्या आहेत. आयपीएलमधून मुस्तफिझुर रहमानची हकालपट्टी केली आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, नव्याने आयोजित केल्याचे दौरा पुढे ढकलला आहे.(Photo: Asian Cricket)

भारताच्या दौऱ्याचं वृत्त आल्यानंतर बीसीसीआयकडून तात्काळ घडामोडी समोर आल्या आहेत. आयपीएलमधून मुस्तफिझुर रहमानची हकालपट्टी केली आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, नव्याने आयोजित केल्याचे दौरा पुढे ढकलला आहे.(Photo: Asian Cricket)

3 / 5
बीसीसीआयने ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये होणारा बांगलादेश दौरा तात्पुरता पुढे ढकलला आहे, असे इंडियन एक्सप्रेसने बीसीसीआयच्या सूत्रांचा हवाला देत वृत्त दिले आहे. बोर्ड आता या विषयावर भारत सरकारशी चर्चा करेल आणि त्यांच्या सल्ल्यानुसार पुढील निर्णय घेईल.(Photo: Asian Cricket)

बीसीसीआयने ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये होणारा बांगलादेश दौरा तात्पुरता पुढे ढकलला आहे, असे इंडियन एक्सप्रेसने बीसीसीआयच्या सूत्रांचा हवाला देत वृत्त दिले आहे. बोर्ड आता या विषयावर भारत सरकारशी चर्चा करेल आणि त्यांच्या सल्ल्यानुसार पुढील निर्णय घेईल.(Photo: Asian Cricket)

4 / 5
बीसीसीआयने हा दौरा पुढे ढकलला तर बीसीबीचे मोठे नुकसान होऊ शकते. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या बांगलादेश बोर्डाला भारत दौऱ्यातून महसूल मिळण्याची अपेक्षा होती. परंतु हा दौरा रद्द केल्याने बांगलादेश बोर्डाला प्रायोजकत्व आणि प्रसारण करारांमध्ये लाखो रुपयांचे नुकसान होऊ शकते. (Photo: Asian Cricket)

बीसीसीआयने हा दौरा पुढे ढकलला तर बीसीबीचे मोठे नुकसान होऊ शकते. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या बांगलादेश बोर्डाला भारत दौऱ्यातून महसूल मिळण्याची अपेक्षा होती. परंतु हा दौरा रद्द केल्याने बांगलादेश बोर्डाला प्रायोजकत्व आणि प्रसारण करारांमध्ये लाखो रुपयांचे नुकसान होऊ शकते. (Photo: Asian Cricket)

5 / 5
Follow Us
सावधान! दूधात तब्बल 997 किलो तेल, धाड टाकताच भेसळयुक्त दूध जप्त
सावधान! दूधात तब्बल 997 किलो तेल, धाड टाकताच भेसळयुक्त दूध जप्त.
नीट प्रकरणी 19 व्या दिवशीही CBI चा मुक्काम लातूरमध्येच, चौथ्या...
नीट प्रकरणी 19 व्या दिवशीही CBI चा मुक्काम लातूरमध्येच, चौथ्या....
संघ कार्यालय जाळपोळ प्रकरणात कोर्टाचा मोठा निकाल, 16 वर्षांनी...
संघ कार्यालय जाळपोळ प्रकरणात कोर्टाचा मोठा निकाल, 16 वर्षांनी....
केंद्रात मंत्रिपद देतो, 20 कोटी द्या, भाजपाच्या नेत्यावरच टाकलं जाळं;
केंद्रात मंत्रिपद देतो, 20 कोटी द्या, भाजपाच्या नेत्यावरच टाकलं जाळं;.
एकच खळबळ! 700 कर्मचारी असलेल्या पुण्यातील IT कंपनीला रातोरात टाळे
एकच खळबळ! 700 कर्मचारी असलेल्या पुण्यातील IT कंपनीला रातोरात टाळे.
लाडकी बहीण योजनेबाबत स्वतः एकनाथ शिंदे यांनीच केली मोठी घोषणा, थेट म्ह
लाडकी बहीण योजनेबाबत स्वतः एकनाथ शिंदे यांनीच केली मोठी घोषणा, थेट म्ह.
मद्यधुंद नशेतील महिलेचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा, थेट शिवीगाळ करत...
मद्यधुंद नशेतील महिलेचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा, थेट शिवीगाळ करत....
मुंबईत खळबळ, वर्दळीच्या ठिकाणी आढळली बेवारस बॅग
मुंबईत खळबळ, वर्दळीच्या ठिकाणी आढळली बेवारस बॅग.
बीड पुन्हा हादरलं! सासरच्यांनी आधी तिला उपाशी ठेवलं नंतर...पाच जणांवर
बीड पुन्हा हादरलं! सासरच्यांनी आधी तिला उपाशी ठेवलं नंतर...पाच जणांवर.
ज्याची भीती तेच घडलं! या करणामुळे पुन्हा 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र,
ज्याची भीती तेच घडलं! या करणामुळे पुन्हा 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र,.