AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीसीसीआयकडून बांगलादेश क्रिकेटला आणखी एक धक्का, मालिकेबाबत घेतला असा निर्णय

बांगलादेशमधील वाढत्या हिंसाचार आणि परिस्थितीमुळे बीसीसीआयने 2025 नियोजित दौरा रद्द केला होता. त्यानंतर पुन्हा एकदा वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. पण बीसीसीआयने पुन्हा एकदा बांगलादेशला ठेंगा दाखवला आहे. सुरक्षेचं कारण देत स्पष्ट भूमिका मांडली आहे.

| Updated on: Jan 03, 2026 | 8:41 PM
Share
टीम इंडिया 2025 मध्ये बांगलादेशचा दौरा करणार होती. भारतीय संघ एकदिवसीय आणि टी20 मालिका खेळणार होता. मात्र बांगलादेशमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे बीसीसीआयने टीम इंडियाचा दौरा पुढे ढकलला. (Photo: Asian Cricket)

टीम इंडिया 2025 मध्ये बांगलादेशचा दौरा करणार होती. भारतीय संघ एकदिवसीय आणि टी20 मालिका खेळणार होता. मात्र बांगलादेशमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे बीसीसीआयने टीम इंडियाचा दौरा पुढे ढकलला. (Photo: Asian Cricket)

1 / 5
बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या माहितीनुसार क्रिकबझने वृत्त दिले की, टीम इंडिया सप्टेंबरमध्ये बांगलादेशचा दौरा करेल आणि या दौऱ्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि तीन सामन्यांची टी20 मालिका असेल. (Photo: Asian Cricket)

बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या माहितीनुसार क्रिकबझने वृत्त दिले की, टीम इंडिया सप्टेंबरमध्ये बांगलादेशचा दौरा करेल आणि या दौऱ्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि तीन सामन्यांची टी20 मालिका असेल. (Photo: Asian Cricket)

2 / 5
भारताच्या दौऱ्याचं वृत्त आल्यानंतर बीसीसीआयकडून तात्काळ घडामोडी समोर आल्या आहेत. आयपीएलमधून मुस्तफिझुर रहमानची हकालपट्टी केली आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, नव्याने आयोजित केल्याचे दौरा पुढे ढकलला आहे.(Photo: Asian Cricket)

भारताच्या दौऱ्याचं वृत्त आल्यानंतर बीसीसीआयकडून तात्काळ घडामोडी समोर आल्या आहेत. आयपीएलमधून मुस्तफिझुर रहमानची हकालपट्टी केली आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, नव्याने आयोजित केल्याचे दौरा पुढे ढकलला आहे.(Photo: Asian Cricket)

3 / 5
बीसीसीआयने ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये होणारा बांगलादेश दौरा तात्पुरता पुढे ढकलला आहे, असे इंडियन एक्सप्रेसने बीसीसीआयच्या सूत्रांचा हवाला देत वृत्त दिले आहे. बोर्ड आता या विषयावर भारत सरकारशी चर्चा करेल आणि त्यांच्या सल्ल्यानुसार पुढील निर्णय घेईल.(Photo: Asian Cricket)

बीसीसीआयने ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये होणारा बांगलादेश दौरा तात्पुरता पुढे ढकलला आहे, असे इंडियन एक्सप्रेसने बीसीसीआयच्या सूत्रांचा हवाला देत वृत्त दिले आहे. बोर्ड आता या विषयावर भारत सरकारशी चर्चा करेल आणि त्यांच्या सल्ल्यानुसार पुढील निर्णय घेईल.(Photo: Asian Cricket)

4 / 5
बीसीसीआयने हा दौरा पुढे ढकलला तर बीसीबीचे मोठे नुकसान होऊ शकते. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या बांगलादेश बोर्डाला भारत दौऱ्यातून महसूल मिळण्याची अपेक्षा होती. परंतु हा दौरा रद्द केल्याने बांगलादेश बोर्डाला प्रायोजकत्व आणि प्रसारण करारांमध्ये लाखो रुपयांचे नुकसान होऊ शकते. (Photo: Asian Cricket)

बीसीसीआयने हा दौरा पुढे ढकलला तर बीसीबीचे मोठे नुकसान होऊ शकते. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या बांगलादेश बोर्डाला भारत दौऱ्यातून महसूल मिळण्याची अपेक्षा होती. परंतु हा दौरा रद्द केल्याने बांगलादेश बोर्डाला प्रायोजकत्व आणि प्रसारण करारांमध्ये लाखो रुपयांचे नुकसान होऊ शकते. (Photo: Asian Cricket)

5 / 5
अजित पवार यांच्या स्मरणार्थ मुंबईत शोकसभा
अजित पवार यांच्या स्मरणार्थ मुंबईत शोकसभा.
झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून....
झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून.....
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण.
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका.
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा.
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना....
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना.....
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले...
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले....
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर...
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर....
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले.