AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

6 महिन्यांत वडील-भावाला गमावलं, बहिणीला कॅन्सर, आकाश समस्यांवर मात करत असा ठरला भारताच्या विजयाचा ‘दीप’

Akash Deep Success Story : आकाश दीप गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरला आहे. आकाशने इंग्लंड विरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 10 विकेट्स घेऊन भारताला जिंकवण्यात निर्णायक भूमिका बजावली. या निमित्ताने आपण आकाशचा बिहार ते टीम इंडियापर्यंतचा प्रवास कसा होता? हे जाणून घेऊयात.

6 महिन्यांत वडील-भावाला गमावलं, बहिणीला कॅन्सर, आकाश समस्यांवर मात करत असा ठरला भारताच्या विजयाचा 'दीप'
Akash Deep Success StoryImage Credit source: Bcci
| Updated on: Jul 12, 2025 | 10:27 PM
Share

संधीचं सोनं करणं काय असतं? हे टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज आकाश दीप याने सिद्ध करुन दाखवलं. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला इंग्लंड दौऱ्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यातून (2-6 जुलै) वर्कलोड मॅनेजमेंटमुळे विश्रांती देण्यात आली. त्यामुळे बुमराहच्या जागी बिहारचा असलेल्या आकाश दीप याला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी देण्यात आली. आकाशने या सामन्यातील दोन्ही डावात एकूण 10 विकेट्स घेतल्या. आकाशने 10 विकेट्स घेण्यासह टीम इंडियाला बर्मिंगॅहममध्ये कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिलावहिला विजय मिळवून देण्यात निर्णायक भूमिका बजावली. भारताने हा सामना तब्बल 336 धावांच्या फरकाने जिंकला. आकाशच्या या यशामागे त्याची कठोर मेहनत, अभ्यास, कौटुंबिक...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.