AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Womens World Cup : बांगलादेशच्या पराभवामुळे टीम इंडियाला फटका, दक्षिण आफ्रिकेचं जखमेवर मीठ

वुमन्स वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धेत दक्षिण अफ्रिकेने मोठी झेप घेतली आहे. पहिला सामना गमावल्यानंतर दक्षिण अफ्रिकेने जोरदार कमबॅक केलं. सलग तीन सामने जिंकत गुणतालिकेत झेप घेतली आहे. तर टीम इंडियाला फटका बसला आहे.

Womens World Cup : बांगलादेशच्या पराभवामुळे टीम इंडियाला फटका, दक्षिण आफ्रिकेचं जखमेवर मीठ
Womens World Cup : दक्षिण अफ्रिकेने बांगलादेशला 3 विकेट्सने केलं पराभूत, भारताला बसला मोठा फटकाImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Oct 13, 2025 | 10:54 PM
Share

वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेत प्रत्येक सामन्यानंतर उलथापालथ पाहायला मिळत आहे. दक्षिण अफ्रिका आणि बांग्लादेश यांच्यात 14वा सामना पार पडला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा बांगलादेशच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 6 गडी गमवून 232 धावा केल्या. यासह दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी 233 धावांचं आव्हान ठेवलं. हे आव्हान गाठताना दक्षिण अफ्रिकेचा डाव गडगडला होता. मात्र नादिन डी क्लर्क येथेही संकटमोचक ठरली. मधल्या फळीत दक्षिण अफ्रिकेचा डाव सावरला. तिने 29 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकार मारत नाबाद 37 धावा केल्या. दक्षिण अफ्रिकेने 49.3 षटकात 7 गडी आणि 3 चेंडू राखून हा सामना जिंकला. या विजयासह वर्ल्डकप गुणतालिकेत मोठी उलथापालथ झाली आहे. दक्षिण अफ्रिकेच्या विजयामुळे भारताला फटका बसला आहे. कारण भारताची गुणतालिकेत एका क्रमांकाने घसरण झाली आहे. भारतीय संघ तिसऱ्या स्थानावरून चौथ्या स्थानी घसरला आहे. तर दक्षिण अफ्रिका तिसऱ्या स्थानी विराजमान झाला आहे.

दक्षिण अफ्रिका आणि बांग्लादेश सामना होण्यापूर्वी भारतीय संघ 4 गुण आणि +0.682 नेट रनरेटसह तिसऱ्या स्थानी होता. तर दक्षिण अफ्रिका संघ 4 गुण आणि -0.888 नेट रनरेटसह चौथ्या स्थानी होता. आता दक्षिण अफ्रिकेला तिसऱ्या विजयासह दोन गुण मिळाले आहेत. त्यामुळे भारतीय संघाला मागे टाकत तिसरं स्थान पटकावलं आहे. दक्षिण अफ्रिकेचे 6 गुण असून नेट रनरेट काही अंशी सुधारला आहे. दक्षिण अफ्रिकेचा नेट रनरेट हा -0.618 आहे. रनरेटच्या बाबतीत भारत अजूनही दक्षिण अफ्रिकेच्या पुढे आहे. पण भारताची पुढची वाट अजून बिकट झाली आहे. कारण टॉप 4 संघ उपांत्य फेरी गाठणार आहे.

बांग्लादेश या स्पर्धेत एकूण चार सामने खेळली. पण तीन सामन्यात पराभव झाल्याने आता पुढची वाट बिकट झाली आहे. बांगलादेशला आता उर्वरित तीन पैकी तीन सामन्यात विजय मिळवणं भाग आहे. अन्यथा स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. बांगलादेशची कर्णधार निगर सुल्ताना म्हणाली की, ‘न्यूझीलंडच्या सामन्यानंतर आम्ही ज्या पद्धतीने पुनरागमन केले ते खूपच उत्तम होते. आम्ही जे केले आहे त्याचा अभिमान वाटतो. आमचे अजून तीन सामने बाकी आहेत.आम्ही आमची बाजू वरचढच ठेवली पाहिजे आणि ते करत राहिले पाहिजे ‘

Follow Us
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
सर्वात मोठी बातमी ! शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?.

सर्वात मोठी बातमी ! शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस.

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस

Sharad Pawar Meet PM Modi : शरद पवार दिल्लीत पंतप्रधान मोदींना का भेटले? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया.

Sharad Pawar Meet PM Modi : शरद पवार दिल्लीत पंतप्रधान मोदींना का भेटले? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार.

आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा...

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा..

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! कर्जमाफीची पहिली यादी आजच धडकणार, किती वाजता जाहीर करणार? मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा.

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! कर्जमाफीची पहिली यादी आजच धडकणार, किती वाजता जाहीर करणार? मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा