AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs BAN: पहिल्या कसोटीत कोणाला संधी संभ्रम वाढला, सलामीवीर कोण, उनाडकटला मिळणार जागा?

पहिल्या कसोटी सामन्यात या खेळाडूंना मिळणार संधी ?

IND vs BAN: पहिल्या कसोटीत कोणाला संधी संभ्रम वाढला, सलामीवीर कोण, उनाडकटला मिळणार जागा?
Dravid-UmranImage Credit source: twitter
| Updated on: Dec 13, 2022 | 1:06 PM
Share

मुंबई : टीम इंडिया (IND) आणि बांगलादेश (BAN) यांच्यात उद्यापासून कसोटी मालिका (Test Series) सुरु होणार आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा जखमी झाल्यामुळे दोन कसोटी सामने तो खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच केएल राहूल याच्याकडे टीम इंडियाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्या क्रमांकावर कोणता खेळाडू येणार आणि कोणाला संधी मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. इंग्लंडने पाकिस्तान टीमचा दोनदा पराभव केला आहे. त्यामुळे टीम इंडिया बांगलादेशविरुद्धची मालिका जिंकून जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्याची संधी मिळाली आहे.

समजा टीम इंडियाने बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाविरुध्दच्या कसोटी मालिका जिंकल्या तर कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फायनलपर्यंत पोहचू शकते. केएल राहूलने टीम आक्रमक पद्धतीने क्रिकेट खेळेल असंही म्हटलं आहे.

नव्या खेळाडूंना कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी पाठवायचं याचा निर्णय केएल राहूल आणि राहूल द्रविड घेणार आहे. त्यामुळे टीम इंडियात एक नवा बदल पाहायला मिळणार आहे.

पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन –

1. केएल राहुल (कर्णधार), 2. शुभमन गिल, 3. चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), 4. विराट कोहली, 5. श्रेयस अय्यर, 6. ऋषभ पंत (विकेटकीपर), 7. रविचंद्रन अश्विन, 8. अक्षर पटेल , 9 मोहम्मद सिराज, 10. उमेश यादव, , 11. जयदेव उनाडकट / नवदीप सैनी

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.