AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs BAN: पहिल्या कसोटीत कोणाला संधी संभ्रम वाढला, सलामीवीर कोण, उनाडकटला मिळणार जागा?

पहिल्या कसोटी सामन्यात या खेळाडूंना मिळणार संधी ?

IND vs BAN: पहिल्या कसोटीत कोणाला संधी संभ्रम वाढला, सलामीवीर कोण, उनाडकटला मिळणार जागा?
Dravid-UmranImage Credit source: twitter
| Updated on: Dec 13, 2022 | 1:06 PM
Share

मुंबई : टीम इंडिया (IND) आणि बांगलादेश (BAN) यांच्यात उद्यापासून कसोटी मालिका (Test Series) सुरु होणार आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा जखमी झाल्यामुळे दोन कसोटी सामने तो खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच केएल राहूल याच्याकडे टीम इंडियाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्या क्रमांकावर कोणता खेळाडू येणार आणि कोणाला संधी मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. इंग्लंडने पाकिस्तान टीमचा दोनदा पराभव केला आहे. त्यामुळे टीम इंडिया बांगलादेशविरुद्धची मालिका जिंकून जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्याची संधी मिळाली आहे.

समजा टीम इंडियाने बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाविरुध्दच्या कसोटी मालिका जिंकल्या तर कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फायनलपर्यंत पोहचू शकते. केएल राहूलने टीम आक्रमक पद्धतीने क्रिकेट खेळेल असंही म्हटलं आहे.

नव्या खेळाडूंना कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी पाठवायचं याचा निर्णय केएल राहूल आणि राहूल द्रविड घेणार आहे. त्यामुळे टीम इंडियात एक नवा बदल पाहायला मिळणार आहे.

पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन –

1. केएल राहुल (कर्णधार), 2. शुभमन गिल, 3. चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), 4. विराट कोहली, 5. श्रेयस अय्यर, 6. ऋषभ पंत (विकेटकीपर), 7. रविचंद्रन अश्विन, 8. अक्षर पटेल , 9 मोहम्मद सिराज, 10. उमेश यादव, , 11. जयदेव उनाडकट / नवदीप सैनी

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.