AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs West Indies : टीम इंडियाचा वेस्ट इंडिजवर मोठा विजय, मालिकेत 3-1 ने आघाडी

मालिकेतील हा चौथा सामना अमेरिकेतील फ्लोरिडा येथे खेळला गेला. पावसामुळे सामना सुरू होण्यास थोडा उशीर झाला. पण येथे वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला

India vs West Indies : टीम इंडियाचा वेस्ट इंडिजवर मोठा विजय, मालिकेत 3-1 ने आघाडी
टीम इंडिया (फाईल फोटो)Image Credit source: Google
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Aug 07, 2022 | 8:48 AM
Share

मुंबई : भारताने (India) चौथ्या T20 सामन्यात वेस्ट इंडिजचा (West Indies) 59 धावांनी पराभव करत पाच सामन्यांची मालिका 3-1 अशी जिंकली, फक्त एक सामना (Match) बाकी आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 191 धावा केल्या होत्या, नंतर फलंदाजी करताना वेस्ट इंडिजचा डाव गडगडला आणि अवघ्या 132 धावांवर सर्वबाद झाला.

वेस्ट इंडिजला 132 धावा करता आल्या

मालिकेतील हा चौथा सामना अमेरिकेतील फ्लोरिडा येथे खेळला गेला. पावसामुळे सामना सुरू होण्यास थोडा उशीर झाला. पण येथे वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 191 धावा केल्या, प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजला 132 धावा करता आल्या. वेस्ट इंडिजकडून रोव्हमन पॉवेल आणि निकोलस पूरन यांनी 24-24 धावा केल्या, तर उर्वरित फलंदाजी अपयशी ठरली. भारताकडून अर्शदीप सिंगने तीन, आवेश खान-अक्षर पटेल-रवी बिश्नोईने 2-2 बळी घेतले.

टीम इंडिया अशी फलंदाजी करत आहे

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 191 धावा केल्या होत्या. ऋषभ पंतने टीम इंडियासाठी 44 धावांची इनिंग खेळली, त्याने आपल्या इनिंगमध्ये 6 चौकार मारले. त्यांच्याशिवाय संजू सॅमसननेही अखेरीस ३० धावांची जलद खेळी केली. कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी या सामन्यात भारताला वेगवान सुरुवात करून दिली. रोहित शर्माने अवघ्या 16 चेंडूत 33 धावा केल्या. तर सूर्यकुमार यादवने 14 चेंडूत 24 धावा केल्या.

Follow Us
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्र
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्री'वरील बैठकीआधीच नॉट रिचेबल
40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेल्या गावाचे
Video | 40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेलं गाव अवशेषांसह आलं वर; पहा व्हिडीओ
'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल
Sanjay Raut On Dharavi | 'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल
मोठी अपडेट! मनसे नेते संदीप देशपांडेंचं जैन मुनींना थेट आव्हान; आता
मोठी अपडेट! मनसे नेते संदीप देशपांडेंचं जैन मुनींना थेट आव्हान; आता मुंब्य्रात...
इकडे फडणवीसांचं आमदारांना प्रपोजल, तिकडे ठाकरेंच्या नगराध्यक्षा थेट...
इकडे फडणवीसांचं आमदारांना प्रपोजल, तिकडे ठाकरेंच्या नगराध्यक्षा थेट महाजनांच्या भेटीला; उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं?
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर बोरची टीका
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत ज्योती वाघमारेंचा ठाकरे गटाला थेट इशारा, संजय राऊतांवरही निशाणा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं विधान; राजकारणात मोठा भूकंप येणार?
प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप
आता प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप; लवकरच...
कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, नेमकं काय घडतंय?
Dattatray Bharne | कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, रोहित पवारांच्या उपोषणामुळे हालचाली वाढल्या, नेमकं काय घडतंय?