AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2022 : विश्वचषकाच्या सेमीफायनलपर्यंत भारत पोहोचणार नाही! कपिल देवच्या भविष्यवाणीमुळे खळबळ

भारत आणि पाकिस्तानची मॅच येत्या रविवारी होणार आहे. त्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. जगभरातील क्रिकेटचे त्या मॅचची वाट पाहत आहेत.

T20 World Cup 2022 : विश्वचषकाच्या सेमीफायनलपर्यंत भारत पोहोचणार नाही! कपिल देवच्या भविष्यवाणीमुळे खळबळ
Kapil dev
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Oct 19, 2022 | 3:47 PM
Share

मागच्या रविवारी ऑस्ट्रेलियात (Australia) विश्वचषक सुरु झाल्यापासून टीम इंडियाकडे (Team India) अनेक माजी खेळाडूंचं लक्ष आहे. कारण मागच्या काही दिवसांपासून टीम इंडियाच्या फलंदाजांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. सुरेश रैना (Suresh Raina) सचिन तेंडलकर या टीम इंडियाच्या माजी खेळाडूंनी टीम इंडियाकडे विश्वचषक जिंकण्यासाठी ताकद असल्याचं म्हटलं आहे.

नुकतीच टीम इंडियाचा माजी खेळाडू कपिल देवने सुद्धा भविष्यवाणी केली आहे. त्याने आमच्या काळात सगळेचं प्लेअर ऑलराऊडर असायचे असं म्हटलं आहे. तसेच टीम इंडियामध्ये हार्दीक पांड्या हा फक्त ऑलराऊंडर खेळाडू आहे.

विश्वचषक स्पर्धेत दाखल झालेल्या इतर टीम सुद्धा चांगल्या आहेत. त्यामुळे टीम इंडिया 30 टक्के सेमी फायनलमध्ये पोहोचेल अशी भविष्यवाणी कपिल देवने केली आहे.

भारत आणि पाकिस्तानची मॅच येत्या रविवारी होणार आहे. त्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. जगभरातील क्रिकेटचे त्या मॅचची वाट पाहत आहेत.

टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विश्‍व के.), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, आर.के. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.

पाकिस्तान टीम

बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद , फखर जमान.

Follow Us
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्र
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्री'वरील बैठकीआधीच नॉट रिचेबल
40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेल्या गावाचे
Video | 40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेलं गाव अवशेषांसह आलं वर; पहा व्हिडीओ
'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल
Sanjay Raut On Dharavi | 'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल
मोठी अपडेट! मनसे नेते संदीप देशपांडेंचं जैन मुनींना थेट आव्हान; आता
मोठी अपडेट! मनसे नेते संदीप देशपांडेंचं जैन मुनींना थेट आव्हान; आता मुंब्य्रात...
इकडे फडणवीसांचं आमदारांना प्रपोजल, तिकडे ठाकरेंच्या नगराध्यक्षा थेट...
इकडे फडणवीसांचं आमदारांना प्रपोजल, तिकडे ठाकरेंच्या नगराध्यक्षा थेट महाजनांच्या भेटीला; उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं?
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर बोरची टीका
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत ज्योती वाघमारेंचा ठाकरे गटाला थेट इशारा, संजय राऊतांवरही निशाणा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं विधान; राजकारणात मोठा भूकंप येणार?
प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप
आता प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप; लवकरच...
कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, नेमकं काय घडतंय?
Dattatray Bharne | कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, रोहित पवारांच्या उपोषणामुळे हालचाली वाढल्या, नेमकं काय घडतंय?