AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यासाठी टीम इंडियामध्ये बदल

आज दुसऱ्या मॅचमध्ये टीममध्ये बदल केल्याची माहिती मिळाली आहे.

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यासाठी टीम इंडियामध्ये बदल
team indiaImage Credit source: twitter
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Sep 23, 2022 | 9:15 AM
Share

मंगळवारी ऑस्ट्रेलियाचा (Australia) विरुद्ध पहिला सामना झाल्यानंतर टीम इंडियाच्या (Team India) खराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवरती जोरदार टीका करण्यात आली. त्यामुळे टीम इंडियात आज होणाऱ्या मॅचसाठी काही बदल करण्यात आला आहे. कारण फलंदाजांनी (Batsman) आपली कामगिरी व्यवस्थित पार पाडली होती. परंतु गोलंदाजांच्या वारंवार खराब कामगिरीमुळे टीम इंडिया पराभूत झाली आहे.

आज दुसऱ्या मॅचमध्ये टीममध्ये बदल केल्याची माहिती मिळाली आहे. जसप्रिम बुमराह याला टीममध्ये संधी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या कामगिरीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मागच्या काही सामन्यात गोलंदाजांमुळे टीम इंडिया हारली आहे.

समजा आजच्या सामन्यात जसप्रित बुमराहला संधी दिली तर भुवनेश्वर कुमार बसवलं जाऊ शकतं. तसेच उमेश यादवच्या जागी दीपक चहरला संधी दिली जाऊ शकते. मागच्या काही सामन्यात उमेश यादवकडून चांगली गोलंदाजी झालेली नाही.

पंत आणि दिनेश कार्तिक यांच्यात सुद्धा बदल होण्याची शक्यता आहे. कारण पहिल्या सामन्यात दिनेश कार्तिकला संधी देण्यात आली होती.

आजच्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीवरती सगळ्यांचं लक्ष असणार आहे. कारण पहिल्या सामन्यात दोघेही पटकन बाद झाले होते.

दुसऱ्या सामन्यासाठी संभाव्य टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल

Follow Us
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा
गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! कोकणवासीयांचा...
Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! माणगावात 7-8 किमी वाहनांच्या रांगा; कोकणवासीयांचा प्रवास रखडला
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर... जरांगेंनी जाहीर केला...
Manoj Jarange Patil | पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर आझाद मैदानावर... जरांगे पाटलांनी जाहीर केला महामोर्चाचा मेगा प्लॅन
कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय!
Manoj Jarange Patil | कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय! मनोज जरांगे पाटलांचा ठाम निर्धार
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या...
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या दिग्गज नेत्या पोहोचल्या भेटीला
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट...
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट... संपूर्ण रेकॉर्ड ठेवावा लागणार
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू,
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू, मनोज जरांगेंबाबत मोठं विधान
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून...
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून... पहा व्हिडीओ