AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli : विराट कोहलीच्या विधानावर बीसीसीआयचं खळबळजनक उत्तर

ज्यावेळी भारताचा पराभव झाला त्यावेळी विराट कोहलीने एक मोठ वक्तव्य केलं आहे. मी ज्यावेळी माझ्या कर्णधार पदाचा राजीनामा दिला. त्यावेळी मला संघातील कोणीही फोन केला नाही. फक्त महेंद्र सिंग धोनीचा मॅसेज आला होता.

Virat Kohli : विराट कोहलीच्या विधानावर बीसीसीआयचं खळबळजनक उत्तर
विराट कोहलीच्या विधानावर बीसीसीआयचं खळबळजनक उत्तर Image Credit source: twitter
| Updated on: Sep 06, 2022 | 9:16 AM
Share

भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) आशिया चषकात (Asia Cup 2022) आत्तापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. म्हणून त्याचं सर्वत्र कौतुक होतं आहे. मागच्या झालेल्या तिन्ही सामन्यात कोहलीने चांगली फलंदाजी केली आहे. सद्या त्यांच्याकडून अधिक धावा होत असल्याने त्याची चर्चा सगळीकडे आहे. विराट कोहलीने काल एक वक्तव्य केलं आहे. त्यावर सोशल मीडियावर (Social Media) अधिक चर्चा देखील सुरु झाली आहे.

पाकिस्तान विरुद्ध झालेल्या सामन्यात कोहलीने 44 बॉलमध्ये 60 धावा केल्या, परंतु त्यानंतरही भारताला रविवारी झालेला सामना जिंकता आला नाही. आत्तापर्यंत कोहलीने तीन सामन्यांमध्ये दोन अर्धशतकी पारी खेळली आहे.

ज्यावेळी भारताचा पराभव झाला त्यावेळी विराट कोहलीने एक मोठ वक्तव्य केलं आहे. मी ज्यावेळी माझ्या कर्णधार पदाचा राजीनामा दिला. त्यावेळी मला संघातील कोणीही फोन केला नाही. फक्त महेंद्र सिंग धोनीचा मॅसेज आला होता.

कोहलीच्या त्या विधानावरती बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी उत्तर दिलं आहे, ते म्हणतात की प्रत्येकवेळी कोहलीला आम्ही मदत केली. परंतु आता तो कोणत्या विषयावर बोलत आहे आम्हाला माहित नाही. एका अधिकाऱ्याने खासगी वाहिनीला मुलाखत देताना सांगितले की, त्यांचा विराटला संघातील सगळ्या खेळाडूंनी मदत केली आहे.

विराटला कोणी मदत केली नाही ही चुकीची गोष्ट आहे, बीसीसीआयचंच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी सुद्धा त्याला मदत केली आहे. ज्यावेळी त्याने कर्णधार पद सोडलं त्यावेळी त्याला बीबीसीने सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या होत्या.

Follow Us
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप.
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची...
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची....
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा.
NCP मध्ये पत्राचं वादळ, सुनेत्रा पवारांची पटेल-तटकरेंवर नाराजी
NCP मध्ये पत्राचं वादळ, सुनेत्रा पवारांची पटेल-तटकरेंवर नाराजी.