AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WATCH: एवढ्या फोटोंचे काय करता…,रोहित शर्माने विमानतळावर विचारला प्रश्न

सततच्या फोटो काढण्यामुळे रोहित शर्मा संतापला, पाहा काय म्हणाला...

WATCH: एवढ्या फोटोंचे काय करता...,रोहित शर्माने विमानतळावर विचारला प्रश्न
rohit sharmaImage Credit source: twitter
| Updated on: Dec 03, 2022 | 8:47 AM
Share

मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) बांगलादेश (BAN) दौऱ्यावर आहे. विश्वचषक स्पर्धा झाल्यानंतर बीसीसीआयने (BCCI) वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली होती. बांगलादेशमध्ये टीम इंडिया कसोटी आणि एकदिवसीय सामने खेळणार आहे. टीम इंडियामध्ये अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. सध्याची मालिका अनेक खेळाडूंसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण पुढच्यावर्षी होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत ज्यांना संधी हवी आहे. त्यांना चांगली कामगिरी करावी लागणार आहे.

ज्यावेळी रोहित शर्मा बांगलादेश दौऱ्यासाठी रवाना होणार होता. त्यावेळी मुंबईच्या विमानतळावर त्यांच्यासोबत पापाराझी यांनी फोटो काढले. त्यावेळी संतापलेल्या रोहितने एवढ्या फोटोचं काय करता असा प्रश्न केला. त्यावर पापाराझी यांनी रोहित शर्माला उत्तर दिल्याचा एक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पापाराझी यांनी रोहितला उत्तर दिले, की मी मीडियाकडून आहे, मला मीडियाला फोटो द्यावे लागतात. ही माझी ड्यूटी आहे. त्यावर रोहित शर्माने काहीचं उत्तर दिलं नाही. रोहित शर्माचा तो व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. मागच्या काही दिवसांपासून रोहितचा फॉर्म खराब राहिला आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee News (@zeenews)

विश्वचषक स्पर्धेत खराब कामगिरी झाल्यानंतर बीसीसीआयने निवड समिती बरखास्त केली होती. तसेच येत्या काळात टीम इंडियामध्ये मोठा बदल होणार असल्याचे संकेत सुध्दा दिले आहेत. T20 फॉरमॅटमधील कर्णधारपद हार्दीक पांड्याला देण्याचा विचार बीसीसीआय करीत आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.