AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील एकमेव ट्रेन जी 12 राज्य ओलांडून जाते पुढे, 3790 किमी अंतर चार दिवसांमध्ये करते पूर्ण, नाव ऐकून…

12 राज्यातून धावते ही ट्रेन, 4 दिवसांमध्ये पार करते 3790 किलोमीटर अंतर. 69 रेल्वे स्थानकांवर थांबणारी ही ट्रेन आहे भारतातील सर्वात लांब धावणारी तिसऱ्या क्रमांकाची ट्रेन. नाव ऐकून....

| Updated on: Feb 03, 2026 | 7:21 PM
Share
भारतीय रेल्वे आज जगातील तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं रेल्वे नेटवर्क म्हणून ओळखले जाते. सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवासासाठी आजही बहुतांश नागरिक रेल्वे प्रवासालाच प्राधान्य देतात.

भारतीय रेल्वे आज जगातील तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं रेल्वे नेटवर्क म्हणून ओळखले जाते. सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवासासाठी आजही बहुतांश नागरिक रेल्वे प्रवासालाच प्राधान्य देतात.

1 / 5
मात्र तुम्हाला माहिती आहे का, भारतात अशी एक ट्रेन आहे जी थेट 12 राज्यांतून प्रवास करत उत्तर भारतापासून थेट दक्षिण टोकापर्यंत पोहोचते? ही अनोखी आणि थक्क करणारी ट्रेन म्हणजेच हिमसागर एक्सप्रेस.

मात्र तुम्हाला माहिती आहे का, भारतात अशी एक ट्रेन आहे जी थेट 12 राज्यांतून प्रवास करत उत्तर भारतापासून थेट दक्षिण टोकापर्यंत पोहोचते? ही अनोखी आणि थक्क करणारी ट्रेन म्हणजेच हिमसागर एक्सप्रेस.

2 / 5
हिमसागर एक्सप्रेस ही एक साप्ताहिक ट्रेन असून ती जम्मू–काश्मीरमधील श्रीमाता वैष्णो देवी कटरा येथून सुटते आणि थेट तामिळनाडूतील कन्याकुमारी येथे पोहोचते. उत्तर भारतापासून दक्षिण भारतापर्यंतचा हा प्रवास तब्बल 3790 किलोमीटर इतका लांब आहे.

हिमसागर एक्सप्रेस ही एक साप्ताहिक ट्रेन असून ती जम्मू–काश्मीरमधील श्रीमाता वैष्णो देवी कटरा येथून सुटते आणि थेट तामिळनाडूतील कन्याकुमारी येथे पोहोचते. उत्तर भारतापासून दक्षिण भारतापर्यंतचा हा प्रवास तब्बल 3790 किलोमीटर इतका लांब आहे.

3 / 5
ही ट्रेन हे अंतर साधारणतः 73 तासांमध्ये म्हणजेच जवळपास चार दिवसांमध्ये पूर्ण करते. हिमसागर एक्सप्रेसचा सर्वात मोठा विशेष म्हणजे ती भारतातील 12 राज्यांतून धावते.  या दीर्घ प्रवासादरम्यान ही ट्रेन तब्बल 69 रेल्वे स्थानकांवर थांबते.

ही ट्रेन हे अंतर साधारणतः 73 तासांमध्ये म्हणजेच जवळपास चार दिवसांमध्ये पूर्ण करते. हिमसागर एक्सप्रेसचा सर्वात मोठा विशेष म्हणजे ती भारतातील 12 राज्यांतून धावते. या दीर्घ प्रवासादरम्यान ही ट्रेन तब्बल 69 रेल्वे स्थानकांवर थांबते.

4 / 5
हिमसागर एक्सप्रेस ही केवळ भारतातच नव्हे तर जगातील 35व्या क्रमांकाची सर्वात लांब अंतर धावणारी ट्रेन मानली जाते. भारताच्या बाबतीत बोलायचं झालं तर ही ट्रेन तिसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब पल्ल्याची रेल्वे आहे.

हिमसागर एक्सप्रेस ही केवळ भारतातच नव्हे तर जगातील 35व्या क्रमांकाची सर्वात लांब अंतर धावणारी ट्रेन मानली जाते. भारताच्या बाबतीत बोलायचं झालं तर ही ट्रेन तिसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब पल्ल्याची रेल्वे आहे.

5 / 5
Follow Us
पुणे पुन्हा हादरलं! त्या बॅनरवरून वाद; दोन गटांमध्ये गोळीबार
पुणे पुन्हा हादरलं! त्या बॅनरवरून वाद; दोन गटांमध्ये गोळीबार.
हाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं पीक मातीमोल, शेतकऱ्यांना लाखोंचा फटका
हाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं पीक मातीमोल, शेतकऱ्यांना लाखोंचा फटका.
सांगलीत अवकाळीचा हाहाकार, काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान
सांगलीत अवकाळीचा हाहाकार, काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान.
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; भरपाईची मागणी
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; भरपाईची मागणी.
भोंदूबाबा प्रकरणात रुपाली चाकणकर गोत्यात; तटकरे यांची प्रतिक्रिया काय?
भोंदूबाबा प्रकरणात रुपाली चाकणकर गोत्यात; तटकरे यांची प्रतिक्रिया काय?.
तर मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटलांचीही चौकशी करा, अंधारे कडाडल्या
तर मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटलांचीही चौकशी करा, अंधारे कडाडल्या.
एकनाथ शिंदे यांचे सीडीआर तपासण्याची हिंमत गृहखातं दाखवेल का?
एकनाथ शिंदे यांचे सीडीआर तपासण्याची हिंमत गृहखातं दाखवेल का?.
तर माझे यजमानच...चाकणकर यांच्या त्या विधानाचा दाखला देत अंधारे बरसल्या
तर माझे यजमानच...चाकणकर यांच्या त्या विधानाचा दाखला देत अंधारे बरसल्या.
राज्यातील 9 मंत्री लिंगपिसाट बाबाचे अनुयायी, ही तर खरात फाईल
राज्यातील 9 मंत्री लिंगपिसाट बाबाचे अनुयायी, ही तर खरात फाईल.
उद्योग ठप्प, कामगारांचे मुंबईतून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर
उद्योग ठप्प, कामगारांचे मुंबईतून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर.