AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील एकमेव ट्रेन जी 12 राज्य ओलांडून जाते पुढे, 3790 किमी अंतर चार दिवसांमध्ये करते पूर्ण, नाव ऐकून…

12 राज्यातून धावते ही ट्रेन, 4 दिवसांमध्ये पार करते 3790 किलोमीटर अंतर. 69 रेल्वे स्थानकांवर थांबणारी ही ट्रेन आहे भारतातील सर्वात लांब धावणारी तिसऱ्या क्रमांकाची ट्रेन. नाव ऐकून....

| Updated on: Feb 03, 2026 | 7:21 PM
Share
भारतीय रेल्वे आज जगातील तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं रेल्वे नेटवर्क म्हणून ओळखले जाते. सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवासासाठी आजही बहुतांश नागरिक रेल्वे प्रवासालाच प्राधान्य देतात.

भारतीय रेल्वे आज जगातील तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं रेल्वे नेटवर्क म्हणून ओळखले जाते. सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवासासाठी आजही बहुतांश नागरिक रेल्वे प्रवासालाच प्राधान्य देतात.

1 / 5
मात्र तुम्हाला माहिती आहे का, भारतात अशी एक ट्रेन आहे जी थेट 12 राज्यांतून प्रवास करत उत्तर भारतापासून थेट दक्षिण टोकापर्यंत पोहोचते? ही अनोखी आणि थक्क करणारी ट्रेन म्हणजेच हिमसागर एक्सप्रेस.

मात्र तुम्हाला माहिती आहे का, भारतात अशी एक ट्रेन आहे जी थेट 12 राज्यांतून प्रवास करत उत्तर भारतापासून थेट दक्षिण टोकापर्यंत पोहोचते? ही अनोखी आणि थक्क करणारी ट्रेन म्हणजेच हिमसागर एक्सप्रेस.

2 / 5
हिमसागर एक्सप्रेस ही एक साप्ताहिक ट्रेन असून ती जम्मू–काश्मीरमधील श्रीमाता वैष्णो देवी कटरा येथून सुटते आणि थेट तामिळनाडूतील कन्याकुमारी येथे पोहोचते. उत्तर भारतापासून दक्षिण भारतापर्यंतचा हा प्रवास तब्बल 3790 किलोमीटर इतका लांब आहे.

हिमसागर एक्सप्रेस ही एक साप्ताहिक ट्रेन असून ती जम्मू–काश्मीरमधील श्रीमाता वैष्णो देवी कटरा येथून सुटते आणि थेट तामिळनाडूतील कन्याकुमारी येथे पोहोचते. उत्तर भारतापासून दक्षिण भारतापर्यंतचा हा प्रवास तब्बल 3790 किलोमीटर इतका लांब आहे.

3 / 5
ही ट्रेन हे अंतर साधारणतः 73 तासांमध्ये म्हणजेच जवळपास चार दिवसांमध्ये पूर्ण करते. हिमसागर एक्सप्रेसचा सर्वात मोठा विशेष म्हणजे ती भारतातील 12 राज्यांतून धावते.  या दीर्घ प्रवासादरम्यान ही ट्रेन तब्बल 69 रेल्वे स्थानकांवर थांबते.

ही ट्रेन हे अंतर साधारणतः 73 तासांमध्ये म्हणजेच जवळपास चार दिवसांमध्ये पूर्ण करते. हिमसागर एक्सप्रेसचा सर्वात मोठा विशेष म्हणजे ती भारतातील 12 राज्यांतून धावते. या दीर्घ प्रवासादरम्यान ही ट्रेन तब्बल 69 रेल्वे स्थानकांवर थांबते.

4 / 5
हिमसागर एक्सप्रेस ही केवळ भारतातच नव्हे तर जगातील 35व्या क्रमांकाची सर्वात लांब अंतर धावणारी ट्रेन मानली जाते. भारताच्या बाबतीत बोलायचं झालं तर ही ट्रेन तिसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब पल्ल्याची रेल्वे आहे.

हिमसागर एक्सप्रेस ही केवळ भारतातच नव्हे तर जगातील 35व्या क्रमांकाची सर्वात लांब अंतर धावणारी ट्रेन मानली जाते. भारताच्या बाबतीत बोलायचं झालं तर ही ट्रेन तिसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब पल्ल्याची रेल्वे आहे.

5 / 5
मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाकडून मराठी तरुणाला मारहाण
मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाकडून मराठी तरुणाला मारहाण.
अजित पवार यांच्या आठवणीत मुलगा जय पवार भावूक
अजित पवार यांच्या आठवणीत मुलगा जय पवार भावूक.
आई देव पाण्यात ठेवून... हेलिकॉप्टर बिघाडावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रीया
आई देव पाण्यात ठेवून... हेलिकॉप्टर बिघाडावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रीया.
सुनेत्रा पवार यांनी शपथविधीसाठी घाई केली का?
सुनेत्रा पवार यांनी शपथविधीसाठी घाई केली का?.
सुनेत्रा पवारच बीड आणि पुण्याच्या पालकमंत्री? मोठी माहिती आली समोर
सुनेत्रा पवारच बीड आणि पुण्याच्या पालकमंत्री? मोठी माहिती आली समोर.
राऊतांनी केलेल्या मागणीचे मी समर्थन करतो! अनिल देशमुखांचं मोठं विधान
राऊतांनी केलेल्या मागणीचे मी समर्थन करतो! अनिल देशमुखांचं मोठं विधान.
ठाणे शिवसेनेचाच बालेकिल्ला आजच्या निकालाने...
ठाणे शिवसेनेचाच बालेकिल्ला आजच्या निकालाने....
कल्याण डोंबिवलीच्या महापौरपदी हर्षाली थविल; राहुल दामले उपमहापौरपदी
कल्याण डोंबिवलीच्या महापौरपदी हर्षाली थविल; राहुल दामले उपमहापौरपदी.
कल्याण डोंबिवलीतील गायब नगरसेविका पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत!
कल्याण डोंबिवलीतील गायब नगरसेविका पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत!.
सुप्रीम कोर्टाने रोहित पवार यांना सुनावलं! काय आहे कारण?
सुप्रीम कोर्टाने रोहित पवार यांना सुनावलं! काय आहे कारण?.