AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील एकमेव ट्रेन जी 12 राज्य ओलांडून जाते पुढे, 3790 किमी अंतर चार दिवसांमध्ये करते पूर्ण, नाव ऐकून…

12 राज्यातून धावते ही ट्रेन, 4 दिवसांमध्ये पार करते 3790 किलोमीटर अंतर. 69 रेल्वे स्थानकांवर थांबणारी ही ट्रेन आहे भारतातील सर्वात लांब धावणारी तिसऱ्या क्रमांकाची ट्रेन. नाव ऐकून....

| Updated on: Feb 03, 2026 | 7:21 PM
Share
भारतीय रेल्वे आज जगातील तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं रेल्वे नेटवर्क म्हणून ओळखले जाते. सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवासासाठी आजही बहुतांश नागरिक रेल्वे प्रवासालाच प्राधान्य देतात.

भारतीय रेल्वे आज जगातील तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं रेल्वे नेटवर्क म्हणून ओळखले जाते. सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवासासाठी आजही बहुतांश नागरिक रेल्वे प्रवासालाच प्राधान्य देतात.

1 / 5
मात्र तुम्हाला माहिती आहे का, भारतात अशी एक ट्रेन आहे जी थेट 12 राज्यांतून प्रवास करत उत्तर भारतापासून थेट दक्षिण टोकापर्यंत पोहोचते? ही अनोखी आणि थक्क करणारी ट्रेन म्हणजेच हिमसागर एक्सप्रेस.

मात्र तुम्हाला माहिती आहे का, भारतात अशी एक ट्रेन आहे जी थेट 12 राज्यांतून प्रवास करत उत्तर भारतापासून थेट दक्षिण टोकापर्यंत पोहोचते? ही अनोखी आणि थक्क करणारी ट्रेन म्हणजेच हिमसागर एक्सप्रेस.

2 / 5
हिमसागर एक्सप्रेस ही एक साप्ताहिक ट्रेन असून ती जम्मू–काश्मीरमधील श्रीमाता वैष्णो देवी कटरा येथून सुटते आणि थेट तामिळनाडूतील कन्याकुमारी येथे पोहोचते. उत्तर भारतापासून दक्षिण भारतापर्यंतचा हा प्रवास तब्बल 3790 किलोमीटर इतका लांब आहे.

हिमसागर एक्सप्रेस ही एक साप्ताहिक ट्रेन असून ती जम्मू–काश्मीरमधील श्रीमाता वैष्णो देवी कटरा येथून सुटते आणि थेट तामिळनाडूतील कन्याकुमारी येथे पोहोचते. उत्तर भारतापासून दक्षिण भारतापर्यंतचा हा प्रवास तब्बल 3790 किलोमीटर इतका लांब आहे.

3 / 5
ही ट्रेन हे अंतर साधारणतः 73 तासांमध्ये म्हणजेच जवळपास चार दिवसांमध्ये पूर्ण करते. हिमसागर एक्सप्रेसचा सर्वात मोठा विशेष म्हणजे ती भारतातील 12 राज्यांतून धावते.  या दीर्घ प्रवासादरम्यान ही ट्रेन तब्बल 69 रेल्वे स्थानकांवर थांबते.

ही ट्रेन हे अंतर साधारणतः 73 तासांमध्ये म्हणजेच जवळपास चार दिवसांमध्ये पूर्ण करते. हिमसागर एक्सप्रेसचा सर्वात मोठा विशेष म्हणजे ती भारतातील 12 राज्यांतून धावते. या दीर्घ प्रवासादरम्यान ही ट्रेन तब्बल 69 रेल्वे स्थानकांवर थांबते.

4 / 5
हिमसागर एक्सप्रेस ही केवळ भारतातच नव्हे तर जगातील 35व्या क्रमांकाची सर्वात लांब अंतर धावणारी ट्रेन मानली जाते. भारताच्या बाबतीत बोलायचं झालं तर ही ट्रेन तिसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब पल्ल्याची रेल्वे आहे.

हिमसागर एक्सप्रेस ही केवळ भारतातच नव्हे तर जगातील 35व्या क्रमांकाची सर्वात लांब अंतर धावणारी ट्रेन मानली जाते. भारताच्या बाबतीत बोलायचं झालं तर ही ट्रेन तिसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब पल्ल्याची रेल्वे आहे.

5 / 5
Follow Us
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी.
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?.
तिला कॅफेमध्ये बोलवलं अन्...एका चुकीमुळे भांडाफोड; बीडमधील आक्षेपार्ह
तिला कॅफेमध्ये बोलवलं अन्...एका चुकीमुळे भांडाफोड; बीडमधील आक्षेपार्ह.
फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?
फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?.
मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर...
मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर....
दिवाळीआधीच शिंदेंचा मोठा डाव? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा.....
दिवाळीआधीच शिंदेंचा मोठा डाव? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा......
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? 9 मे रोजी नवीन सरकारचा शपथविधी
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? 9 मे रोजी नवीन सरकारचा शपथविधी.
अख्खा देश या नेत्याची करतंय चर्चा, अवघ्या एक मताने थरारक विजय
अख्खा देश या नेत्याची करतंय चर्चा, अवघ्या एक मताने थरारक विजय.
मोठी अपडेट! राहुरीत गोविंद मोकाटेंनी EVM वर व्यक्त केला संशय, थेट...
मोठी अपडेट! राहुरीत गोविंद मोकाटेंनी EVM वर व्यक्त केला संशय, थेट....
हा लोकशाहीचा नव्हे, मोदी-शहांचा विजय; राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
हा लोकशाहीचा नव्हे, मोदी-शहांचा विजय; राऊतांचा भाजपवर हल्लाबोल.