AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील एकमेव ट्रेन जी 12 राज्य ओलांडून जाते पुढे, 3790 किमी अंतर चार दिवसांमध्ये करते पूर्ण, नाव ऐकून…

12 राज्यातून धावते ही ट्रेन, 4 दिवसांमध्ये पार करते 3790 किलोमीटर अंतर. 69 रेल्वे स्थानकांवर थांबणारी ही ट्रेन आहे भारतातील सर्वात लांब धावणारी तिसऱ्या क्रमांकाची ट्रेन. नाव ऐकून....

| Updated on: Feb 03, 2026 | 7:21 PM
Share
भारतीय रेल्वे आज जगातील तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं रेल्वे नेटवर्क म्हणून ओळखले जाते. सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवासासाठी आजही बहुतांश नागरिक रेल्वे प्रवासालाच प्राधान्य देतात.

भारतीय रेल्वे आज जगातील तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं रेल्वे नेटवर्क म्हणून ओळखले जाते. सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवासासाठी आजही बहुतांश नागरिक रेल्वे प्रवासालाच प्राधान्य देतात.

1 / 5
मात्र तुम्हाला माहिती आहे का, भारतात अशी एक ट्रेन आहे जी थेट 12 राज्यांतून प्रवास करत उत्तर भारतापासून थेट दक्षिण टोकापर्यंत पोहोचते? ही अनोखी आणि थक्क करणारी ट्रेन म्हणजेच हिमसागर एक्सप्रेस.

मात्र तुम्हाला माहिती आहे का, भारतात अशी एक ट्रेन आहे जी थेट 12 राज्यांतून प्रवास करत उत्तर भारतापासून थेट दक्षिण टोकापर्यंत पोहोचते? ही अनोखी आणि थक्क करणारी ट्रेन म्हणजेच हिमसागर एक्सप्रेस.

2 / 5
हिमसागर एक्सप्रेस ही एक साप्ताहिक ट्रेन असून ती जम्मू–काश्मीरमधील श्रीमाता वैष्णो देवी कटरा येथून सुटते आणि थेट तामिळनाडूतील कन्याकुमारी येथे पोहोचते. उत्तर भारतापासून दक्षिण भारतापर्यंतचा हा प्रवास तब्बल 3790 किलोमीटर इतका लांब आहे.

हिमसागर एक्सप्रेस ही एक साप्ताहिक ट्रेन असून ती जम्मू–काश्मीरमधील श्रीमाता वैष्णो देवी कटरा येथून सुटते आणि थेट तामिळनाडूतील कन्याकुमारी येथे पोहोचते. उत्तर भारतापासून दक्षिण भारतापर्यंतचा हा प्रवास तब्बल 3790 किलोमीटर इतका लांब आहे.

3 / 5
ही ट्रेन हे अंतर साधारणतः 73 तासांमध्ये म्हणजेच जवळपास चार दिवसांमध्ये पूर्ण करते. हिमसागर एक्सप्रेसचा सर्वात मोठा विशेष म्हणजे ती भारतातील 12 राज्यांतून धावते.  या दीर्घ प्रवासादरम्यान ही ट्रेन तब्बल 69 रेल्वे स्थानकांवर थांबते.

ही ट्रेन हे अंतर साधारणतः 73 तासांमध्ये म्हणजेच जवळपास चार दिवसांमध्ये पूर्ण करते. हिमसागर एक्सप्रेसचा सर्वात मोठा विशेष म्हणजे ती भारतातील 12 राज्यांतून धावते. या दीर्घ प्रवासादरम्यान ही ट्रेन तब्बल 69 रेल्वे स्थानकांवर थांबते.

4 / 5
हिमसागर एक्सप्रेस ही केवळ भारतातच नव्हे तर जगातील 35व्या क्रमांकाची सर्वात लांब अंतर धावणारी ट्रेन मानली जाते. भारताच्या बाबतीत बोलायचं झालं तर ही ट्रेन तिसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब पल्ल्याची रेल्वे आहे.

हिमसागर एक्सप्रेस ही केवळ भारतातच नव्हे तर जगातील 35व्या क्रमांकाची सर्वात लांब अंतर धावणारी ट्रेन मानली जाते. भारताच्या बाबतीत बोलायचं झालं तर ही ट्रेन तिसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब पल्ल्याची रेल्वे आहे.

5 / 5
Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी