
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 10 July 2021
गेल्या 24तासांच्या आकडेवारीनुसार राज्यात तब्बल 200 मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.03 टक्के इतका झाला आहे. राज्यात आजपर्यंत करोना मुळे झालेल्या मृतांचा आकडा आता 1 लाख 25 हजार 034 इतका झाला आहे.
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना राज्याच्या अनेक भागांमध्ये निर्बंध शिथिल करण्याची मागणी केली जात आहे. त्यासोबतच, रेल्वे प्रवास, होम आयसोलेशन, क्वारंटाईनचा कालावधी या बाबतीत देखील सूट मिळावी, अशी मागणी केली जात असताना दुसरीकडे राज्यातील मृतांचा आकडा अद्याप नियंत्रणात येताना दिसत नाही. गेल्या 24तासांच्या आकडेवारीनुसार राज्यात तब्बल 200 मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.03 टक्के इतका झाला आहे. राज्यात आजपर्यंत करोना मुळे झालेल्या मृतांचा आकडा आता 1 लाख 25 हजार 034 इतका झाला आहे. यामध्ये सर्वाधिक 15 हजार 599 मृत्यू हे एकट्या मुंबई महानगर पालिका क्षेत्रामध्ये झाले आहेत.
Related Video
टीम इंडिया चाचणी परीक्षेत पास, विंडीजवर सराव सामन्यात 26 धावांनी विजय
डोनाल्ड ट्रम्प यांचा या खास बेटावर डोळा, भारताच्या खूपच जवळ...
IND vs ENG : टीम इंडिया-इंग्लंड टी 20I सामन्यांच्या वेळत बदल! कारण काय
नव्या लुकमध्ये येणार Brezza, Fronx आणि Grand Vitara, मिळतील नवे फिचर्स
Video: युजवेंद्र चहलवर रोडवर भीक मागण्याची वेळ! शिखर धवनने पाहिलं आणि
साहेब आता निर्णय घ्या... नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा..
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया,
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन