
औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावर अजित पवार म्हणाले…
मागच्या काही दिवसांपासून औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा चर्चेत आहे. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Ajit Pawar : मागच्या काही दिवसांपासून औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा चर्चेत आहे. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आपण औरंगाबाद, संभाजीनगर, धर्मवीर, स्वराज्यरक्षक यातच गुंतून पडत आहोत. दुसऱ्या विषयात नाक खुपसायच्या ऐवजी चांगलं वातावरण निर्माण करायला हवं. समाजात सलोख्याचं वातावरण तयार व्हायला हवं. त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत”, असं अजित पवार म्हणालेत.
Published on: Jan 11, 2023 03:21 PM
Related Video
कार खरेदीचे '20/4/10' सूत्र! कर्ज आणि व्याजाचे ओझे कमी करण्यासाठी..
Renault ची नवी क्रांती! एकाच SUV मध्ये पेट्रोल, हायब्रिड आणि...
ज्याचा विचारही डोनाल्ड ट्रम्प यांनी केला नाही तेच इराणने केले, थेट..
शो मध्ये लग्नाची प्रतिक्षा पण रियल लाइफमध्ये पोपटलालची पत्नी कोण?
इराणचं कंबरडं मोडणार, ट्रम्प खेळणार नवी चाल, जग आलं टेन्शनमध्ये..
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू...
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा...