
औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावर अजित पवार म्हणाले…
मागच्या काही दिवसांपासून औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा चर्चेत आहे. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Ajit Pawar : मागच्या काही दिवसांपासून औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा चर्चेत आहे. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आपण औरंगाबाद, संभाजीनगर, धर्मवीर, स्वराज्यरक्षक यातच गुंतून पडत आहोत. दुसऱ्या विषयात नाक खुपसायच्या ऐवजी चांगलं वातावरण निर्माण करायला हवं. समाजात सलोख्याचं वातावरण तयार व्हायला हवं. त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत”, असं अजित पवार म्हणालेत.
Published on: Jan 11, 2023 3:21 PM
Related Video
साप नेहमी जीभ बाहेर का काढतो? 99 टक्के लोकांना माहितीच नाही!
पाकिस्तानविरुद्ध स्मृती मंधाना रचणार इतिहास, नंबर 1 होण्याची संधी
मोदींना मानलं, युरोप दौऱ्यात स्लोवाकिया या छोट्या देशात का जाणार?
दररोज गायत्री मंत्राचा जप केल्याने काय होते? उत्तर वाचून अनेकजण करतात
ओठांना आकर्षक बनवणाऱ्या लिपस्टीकमध्ये असतं नॉनव्हेज ? जाणून घ्या खरं..
कुंभार समाजाला सरकारची मोठी भेट! बावनकुळेंची थेट महत्त्वाची घोषणा
मोठी बातमी! लोकसभेची सदस्यसंख्या 824 पर्यंत वाढवणार? सल्लागारांच्या
अखेरचा पत्ता उघडणार! गोकुळ गितेसोबत उदय सामंत अन् गिरिश महाजनांच्या
एकच खळबळ! मशिदीच्या भिंतीआड भयंकर कांड; 7 वर्षाच्या.... नेमकं काय घडलं
तृणमूल काँग्रेसला धक्क्यावर धक्का; CIDची धाड, TMC खासदाराचा राजीनामा