
औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावर अजित पवार म्हणाले…
मागच्या काही दिवसांपासून औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा चर्चेत आहे. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Ajit Pawar : मागच्या काही दिवसांपासून औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा चर्चेत आहे. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आपण औरंगाबाद, संभाजीनगर, धर्मवीर, स्वराज्यरक्षक यातच गुंतून पडत आहोत. दुसऱ्या विषयात नाक खुपसायच्या ऐवजी चांगलं वातावरण निर्माण करायला हवं. समाजात सलोख्याचं वातावरण तयार व्हायला हवं. त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत”, असं अजित पवार म्हणालेत.
Published on: Jan 11, 2023 3:21 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
अमेरिकेला मोठा झटका, चीन बनणार बॉस, ब्रिक्स परिषदेत मोठा खेळ, भारतही..
भाजप कार्यकर्त्याचा सांगाडा 4 वर्षानंतर कब्रस्तानातून बाहेर; गूढ वाढलं
भारतीय संघ आशिया कपचे पैसे का घेत नाही? हे आहे पडद्यामागचं कारण
CJP च्या आदोंलनानंतर निवडणुकीचा धक्कादायक निकाल, भाजपला थेट...
समान नागरी कायदा लागू करण्यासंबंधी अमित शाह यांची मोठी घोषणा
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत...
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत,
मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजी
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...