
छत्रपती संभाजीनगरमधील राड्याला भाजप-एमआयएम जबाबदार; अंबादास दानवे यांचे गंभीर आरोप
छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरा भागात राडा झाला. पोलिसांच्या गाड्याही जाळण्यात आल्या. शहरातील या दंगलीनंतर आता प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अंबादास दानवे यांनी भाजप आणि एमआयएमवर आरोप केले. पाहा व्हीडिओ...
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरा भागातील राम मंदिर परिसरात काल मध्यरात्रीनंतर दोन गटात राडा झाला. या भागाची विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. किराडपुरा परिसरातल्या या राड्याला भाजप आणि एमआयएम जबाबदार आहे, असं अंबादास दानवे म्हणाले आहेत. काल रात्री झालेला राडा कुणी घडवला? हे शोधून काढण्यात यावं. लोकांच्या मनात विष पेरण्याचं काम भाजप आणि एमआयएम करत आहे. त्यांना छत्रपती संभाजीनगरमध्ये दंगल पाहिजे आहे. केवळ मतांसाठी हे सगळं राजकारण सुरुये. दंगली घडत आहेत, असा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे.
Published on: Mar 30, 2023 10:45 AM
जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?
CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या…
भाजप आमदाराच्या गाडीवर हल्ला, मारण्याचा प्रयत्न
खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या
Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?
Related Video
मराठी अभिनेत्रीचा CJP आंदोलनाला विरोध, थेट विरोधी पोस्ट करत म्हणाली...
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
भाजप आमदाराच्या गाडीवर हल्ला, मारण्याचा प्रयत्न
खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त!
विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून काही लोक...
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार