
राज्यपालांनी अमित शाह यांना कालच पत्र का लिहिलं?, अमोल कोल्हे यांचा सवाल
अमोल कोल्हे यांचा कोश्यारींना सवाल
नवी दिल्ली : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत (Chhatrapati Shivaji Maharaj) आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर आज पुण्यात बंद पाळण्यात आला. राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी यावरून कोश्यारींना सवाल केलाय. शिवाजी महाराज ही महाराष्ट्र राज्याची अस्मिता आहे. आजचा पुणे बंद आणि काल राज्यपालांचं अमित शाह यांना पत्र लिहिलं. हे पत्र कालच पत्र का लिहिलं, असा सवाल कोल्हे यांनी विचारला आहे.
Published on: Dec 13, 2022 03:15 PM
Related Video
कल्पना खरातची भावजय पहिल्यांदाच मीडियासमोर, सर्वच सांगितलं,अशोक खरात..
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
जुनं ते सोनं, 56 वर्षानंतरही या गाण्याची क्रेझ कायम, ऐकताच प्रेक्षक...
अरे डोनाल्ड ट्रम्प यांना नाही जमत, तुम्ही करून टाका.. युद्धादरम्यान..
स्वत:च्या लग्नात हळदीलाही...; भोंदू बाबा अशोक खरातचा अजब किस्सा समोर
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची...
भर लग्नात पावसाची हजेरी; वर-वधूसह पाहुण्यांची उडाली तारांबळ
पाथर्डीत दोन वळूंची झुंज, चिमुकला थोडक्यात बचावला
भंडाऱ्यात 17 हजार घरांची सिलेंडरमधून मुक्तता, गोबर गॅस ठरतोय कुटुंबांसाठी मोठा आधार
Sindhudurg : भक्तांचा हनुमान चरणी अनोखा अभिषेक, पाहा व्हीडिओ
Hingoli : माळसेलू गावातील महिलांची पाण्यासाठी वणवण