Anurag Thakur Rajya Sabha | राहुल गांधींनी देशाची माफी मागावी : अनुराग ठाकूर

Anurag Thakur Rajya Sabha | राहुल गांधींनी देशाची माफी मागावी : अनुराग ठाकूर

| Edited By: | Updated on: Aug 12, 2021 | 5:50 PM

राज्यसभेच्या गोंधळावरुन राहुल गांधींनी देशाची माफी मागावी असं अनुराग ठाकूर यांनी म्हटलं आहे. सोबतच असं वागणं म्हणजे संविधानाचा अपमान करणं आहे असंही ते म्हणालेत. 

राज्यसभेच्या गोंधळावरुन राहुल गांधींनी देशाची माफी मागावी असं अनुराग ठाकूर यांनी म्हटलं आहे. सोबतच असं वागणं म्हणजे संविधानाचा अपमान करणं आहे असंही ते म्हणालेत.

Published on: Aug 12, 2021 05:49 PM