
संसदेत महाराष्ट्र, शिवरायांचा अपमान सुरु असताना भाजपचे मंत्री, खासदार बाक वाजवत होते- अतुल लोंढे
भाजपच्या नेत्यांना छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा आणि महाराष्ट्रापेक्षा नरेंद्र मोदी मोठे वाटत आहेत म्हणून ते काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे पुतळे जाळत आहेत.
मुंबई: भाजपच्या नेत्यांना छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा आणि महाराष्ट्रापेक्षा नरेंद्र मोदी मोठे वाटत आहेत म्हणून ते काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे पुतळे जाळत आहेत. संसदेत महाराष्ट्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सुरु असताना महाराष्ट्रातील भाजपचे मंत्री आणि खासदार बाक वाजवत होते. त्यामुळे महाराष्ट्राची जनता यांना माफ करणार नाही, असा घणाघात अतुल लोंढे यांनी केला आहे.
Related Video
डोनाल्ड ट्रम्प यांचा या खास बेटावर डोळा, भारताच्या खूपच जवळ...
IND vs ENG : टीम इंडिया-इंग्लंड टी 20I सामन्यांच्या वेळत बदल! कारण काय
नव्या लुकमध्ये येणार Brezza, Fronx आणि Grand Vitara, मिळतील नवे फिचर्स
Video: युजवेंद्र चहलवर रोडवर भीक मागण्याची वेळ! शिखर धवनने पाहिलं आणि
FIFA World Cup 2026: इंग्लंड संघ थांबणार त्या बेसजवळ फायरिंग, 9 जखमी
साहेब आता निर्णय घ्या... नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा..
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया,
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन