
औरंगाबादमध्ये पैठणसाठी वॉटरग्रीड योजना मंजूर
Aurangabad Breaking | औरंगाबादमध्ये पैठणसाठी वॉटरग्रीड योजना मंजूर, गावा-गावांमध्ये उत्साहाचं वातावरण
वॉटर ग्रीड योजनेतून पैठण तालुक्यातील 200 गावांना थेट पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. 285 कोटी रुपये खर्चून सातशे किलोमीटर पाईपलाईन टाकत ही योजना पूर्ण केली जाणार आहे.
वॉटर ग्रीड योजना मंजूर झाल्यानंतर पैठणमध्ये जल्लोष करण्यात आला. गावागावात गुलाल उधळून फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला, रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे यांचं औरंगाबादमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आलं.
वॉटर ग्रीड योजनेतून पैठण तालुक्यातील 200 गावांना थेट पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. 285 कोटी रुपये खर्चून सातशे किलोमीटर पाईपलाईन टाकत ही योजना पूर्ण केली जाणार आहे. (Aurangabad Breaking Water grid scheme approved for Paithan in Aurangabad)
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
20 कंपन्यांचं स्थलांतर, 2 हजार कामगारांचा रोजगार धोक्यात : शरद पवार
'तो' खास फोटो, रितेशची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट
पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची पुन्हा भारताला धमकी
अभिजीत दिपके यांचा पुन्हा एकदा दणका, कॉकरोच जनता पार्टीचा मोठा विजय..
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'-दिपके
पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची पुन्हा भारताला धमकी
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'-दिपके
जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन
जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीक नको’
मनिषा कायंदे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल : "शिंदेंच्या जीवावर खासदार
परळी : श्रावणात ज्योतिर्लिंग वैजनाथ मंदिरात भाविकांची गर्दी
वर्धा : हिंगणघाट मार्गावर भूगाव टी पॉइंट येथे सडक सुरक्षा व हेल्मेट जनजागृती
विरारच्या कळंब समुद्रकिनारी कार समुद्राच्या भरतीच्या पाण्यात अडकली
भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य
खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण... खानापूरहून कान्हवडीला जायचं कसं? वाहन चालकांची तारांबळ