
…ही चुकीच्या दिशेने वाटचाल सुरु आहे
राजकारणात यश आणि अपयशाचे दोन गोष्टींचे परीक्षण केले पाहिजे, भाजपची सत्ता गेल्यावर त्यांची अवस्था ही पाण्याविना मासा असतो तशी झाली आहे.
राजकारणात यश आणि अपयशाचे दोन गोष्टींचे परीक्षण केले पाहिजे, भाजपची सत्ता गेल्यावर त्यांची अवस्था ही पाण्याविना मासा असतो तशी झाली आहे. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर भाजपकडून आरोप होत राहिले मात्र त्यांनी अपयश आले म्हणून शांत बसले नाहीत तर टीका करत राहिले. केंद्रात त्यांची सत्ता आहे, त्याचा गैरवापर आणि ईडीचा धाक दाखवून विरोधकांवर पाहिजे तशी टीका करणे ही चुकीची गोष्ट आहे. आणि हा सत्तेचा गैरवापर आहे. त्यामुळे ही चुकीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.
Related Video
हैदराबादचा 65 धावांनी जबरदस्त विजय, केकेआरचा सलग दुसरा पराभव
अपवादात्मक घटना नाही तर..! प्रधान यांचा पश्चिम बंगाल सरकारवर हल्लाबोल
जास्त पाणी प्यायल्यामुळे आरोग्याला काय नुकसान होते?
किचनच्या 'या' छोट्या टिप्स अन्नाची चव आश्चर्यकारक वाढवू शकतात....
अनोशी पोटी चहा प्यायल्यामुळे आरोग्याला काय धोका होतो ?
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच..
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना.
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन
बीड - पाटोदा तालुक्यातील उखांडा गावात बाजरी पिकाचे गारपीटीने प्रचंड नुकसान
पुणे : अक्षय्य तृतीया सण काही दिवसांवर येऊन ठेपल्याने मातीचे घट तयार करण्यात कुंभार व्यस्त
अकोल्यात माकडांसाठी मिष्टान्नाची पंगत
पुण्यात श्री कालभैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त कुस्तीचं मैदान
चिखलीच्या रेणुका देवीच्या यात्रेचे मुख्य आकर्षण वगदी