
Bharti Pawar | राज्य सरकारने थोडी गती वाढवावी – भारती पवार
आम्हाला लेखी मागणी केली आणि दिले नाही असं नाही. काम संथ गतीन सुरू, गती वाढवली पाहिजे. राष्ट्रीय आरोग्य निधी दिला किती खर्च केला सरकारने स्पष्ट करावे, अशी टीका भारती पवार यांनी राजेश टोपे यांचे नाव न घेता केली आहे.
मुंबई : राज्य सरकारने लसीची मागणी केलेली आहे. काही मागण्या केंद्राने देऊन टाकल्या आहेत. काम आता राज्याने करून घ्यायचे आहे. मला कुणी मंत्र्यांनी लेखी दिलं की आम्हाला केंद्र काही देत नाही तर बरं होईल. राज्य सरकारचे काम संथ गतीने सुरू आहे. आमच्याकडे लेखी मागणी केली आणि दिली नसेल तर राज्यातील मंत्र्यांनी सांगावं. आम्हाला लेखी मागणी केली आणि दिले नाही असं नाही. काम संथ गतीन सुरू, गती वाढवली पाहिजे. राष्ट्रीय आरोग्य निधी दिला किती खर्च केला सरकारने स्पष्ट करावे, अशी टीका भारती पवार यांनी राजेश टोपे यांचे नाव न घेता केली आहे.
Related Video
शिक्षण मंत्री भुसे राजीनामा द्या, TET पेपरफुटी, काँग्रेसचं आंदोलन
आयुष्यातले 3 गुपित कधीच कोणाला सांगू नका, यश घेईल पायाशी लोळण!
IND vs IRE: भारतावर मालिका 2-0 ने गमवण्याची वेळ, 8 षटक झाली आणि..
LPG e-KYC पासून ते ITR पर्यंत पुढच्या दोन दिवसांमध्ये हे नियम बदलणार
हरमनप्रीत कौरची फायर खेळी, ऑस्ट्रेलियासमोर 171 रन्सचं टार्गेट
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,