हवामानातील अमुलाग्र बदलाचा मुंबईकरांना फटका बसला आहे. पार्किंगमधे धुतलेल्या गाड्यांवर पसरली पांढऱ्या रंगाची चादर पसरलेली पाहायला मिळाली. मुंबईकरांच्या चिंतेत पडली भर, ही पावडर कसली, असा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न हवामान विभागाकडून अद्याप स्पष्टोक्ती नाही. येत्या 24 तासांत अरबी समुद्रात वादळी वारे वाहणार असं जरी सांगण्यात आलं असेल तरी मुंबईकरांना याची कोणतीच माहीती नसल्याने अनेकांना पडलाय प्रश्न…