
सहकारी साखर कारखान्यांवर खासगीकरणाची वेळ येऊ देणार नाही- Amit Shah
राज्यातील साखर कारखाने सुरू राहील यावर आमचा भर राहील. राज्यातील कोणत्याही सहकारी साखर कारखान्याचं खासगीकरण करणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज दिली.
राज्यातील साखर कारखाने सुरू राहील यावर आमचा भर राहील. राज्यातील कोणत्याही सहकारी साखर कारखान्याचं खासगीकरण करणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज दिली.
अमित शहा आज प्रवरानगरमध्ये आले होते. यावेळी सहकार परिषदेला संबोधित करताना त्यांनी ही ग्वाही दिली. केंद्र सरकारकडून सहकार क्षेत्रासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. राज्यातील साखर कारखान्यांचा आम्ही अभ्यास केला आहे. साखर कारखाने सुरू राहील हे आमचं काम राहील. कोऑपरेटिव्ह साखर कारखान्यांचा खासगीकरण होणार नाही यासाठी याचा आम्ही प्रयत्न करू, असं शहा म्हणाले.
Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले
Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट
NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?
तेलाचे भाव भडकले, अमेरिकेचे इराणमधील 5 शहरांवर हल्ले, भारताला फटका, होर्मुज खाडीतून..
भाजपच्या बड्या नेत्याने रात्री उशिरा रुग्णालयात घेतली सोनम वांगचूक यांची भेट; काय घडलं?
Related Video
NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार?
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
डोळ्यात पाणी आणत नसीरुद्दीन शाह यांचा मोदींवर हल्लाबोल
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
ब्लड शुगर आणि पोटॅशियमची कमी? सोनम वांगचुक यांची कशी आहे तब्येत?
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
चंद्रपूर जिल्ह्यात 'टस्कर' हत्ती परतला, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
अवघ्या तिसऱ्या वर्षी राजवर्धिनी चव्हाणचा सह्याद्री गड-कोट सर करण्याचा अद्वितीय संकल्प पूर्ण
इगतपुरीत विद्यार्थ्यांचा एल्गार!
पवना धरणाच्या परिसरात दमदार पावसाची हजेरी
दिल्लीत विद्यार्थ्यांवर लाठीमार, अमरावतीत विद्यार्थी आणि पालकांनी काढला निषेध मोर्चा...