
कोल्हापूरला परतीच्या पावसानं झोडपलं
कोल्हापूरला परतीच्या पावसाने झोडपलंय. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची पिकं भुईसपाट झाली आहेत. शेतकऱ्यांनी खर्च केलेले लाखो रुपये मातीत गेले.
कोल्हापूरला परतीच्या पावसाने झोडपलंय. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची पिकं भुईसपाट झाली आहेत. शेतकऱ्यांनी खर्च केलेले लाखो रुपये मातीत गेले. कोल्हापुरातील अनेक पिकांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाचा जोर पहायला मिळतोय. त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे.
Related Video
यशस्वी लोकांच्या या 5 सवयी, चाणक्य सांगतात काहीही झालं तरी कधीच...
घर आर्थिकदृष्या अस्थिर बनलं आहे? मग वास्तुशास्त्रातील हे सोपे उपाय करा
औरंगजेबची कबर तोडा, आम्ही तिथे मूत्रालय बांधू... भाजपचा बडा नेता गरजला
गुजरात टायन्सने बाजी मारली, पंजाब किंग्सला 4 विकेट राखून नमवलं
अभिनेता राहुल रॉय म्हणाला, 'मला दया नको, काम द्या !' ...निराधार नाही
स्वतःच्या मुलीवरही अत्याचार, नसरापूरमधील नराधमाला 20 वर्षांपूर्वीच...
60 फुट उंचवर रिल्स बनवणं भोवलं, 16 तास चालला रेस्क्युचा थरार, पुढे काय
सिंधुदुर्गमधील ग्रामस्थांनी ख्रिश्चन धर्मांतराचा प्रयत्न उधळला, नेमकं
मोठी अपडेट! समता पतसंस्थेच्या संस्थापकांची चौकशी होणार... भोदू खरात
भयंकर घडलं! चार महिने सगळं नीट होतं नंतर हमीदनं... शिर्डीत लव्ह जिहाद.
बीड - आष्टी - कडा येथे मैलाली बाबांच्या यात्रेचा 'संदल' मिरवणुकीने दिमाखात प्रारंभ
मला डॉक्टर व्हायचं होते, परंतु... काय म्हणाल्या मंत्री पंकजा मुंडे ?
परभणी : ग्रामीण भागात पाणी टंचाईचं भीषण सावट
गोंदिया : पाण्यासाठी माकडांची जंगल सोडून शहराकडे धाव
कौडगावच्या दोन सख्ख्या भावांची पीएसआयपदी निवड, गावाने काढली भव्य मिरवणूक