
कोल्हापूरला परतीच्या पावसानं झोडपलं
कोल्हापूरला परतीच्या पावसाने झोडपलंय. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची पिकं भुईसपाट झाली आहेत. शेतकऱ्यांनी खर्च केलेले लाखो रुपये मातीत गेले.
कोल्हापूरला परतीच्या पावसाने झोडपलंय. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची पिकं भुईसपाट झाली आहेत. शेतकऱ्यांनी खर्च केलेले लाखो रुपये मातीत गेले. कोल्हापुरातील अनेक पिकांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाचा जोर पहायला मिळतोय. त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे.
Related Video
मुंबई सहाव्यांदा ट्रॉफी जिंकण्यासाठी सज्ज, पलटणची भक्कम बाजू कोणती?
19 व्या मोसमासाठी 10 संघांचे कर्णधार निश्चित, एकमेव विदेशी कॅप्टन कोण?
IPL : एका ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा देणारे गोलंदाज, नंबर 1 कोण?
IPL 2026 : आयपीएलमध्ये सर्वाधिक कर्णधार बदलणारी फ्रँचायजी कोणती?
उन्हाळ्यात घरच्या घरी बनवा लीची-गुलाब स्मूदी, दिवसभर रहाल हायड्रेटेड