
Nandurbar | साखर कारखान्यांकडून ऊस तोडणीला विलंब, शेतकऱ्यांमध्ये नाराजी
नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील अनेक भागात ऊस (Sugercane) परिपक्व होऊनही तोडणीस विलंब होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. ऊस तोडणी करावी म्हणून शेतकरी (Farmers) कारखान्यांचा चकरा मारत आहेत.
नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील अनेक भागात ऊस (Sugercane) परिपक्व होऊनही तोडणीस विलंब होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. ऊस तोडणी करावी म्हणून शेतकरी (Farmers) कारखान्यांचा चकरा मारत आहेत. मात्र खराब रस्ते असल्याने वाहतूकदार वाहतूक करण्यास तयार नसल्याचे कारण देत ऊसतोडणी लांबणीवर पडत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. ऊस तोड न झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन बिघडले आहे. ऊसतोड वेळेत तोड न झाल्यास शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. शेतकरी कारखान्यांकडे ऊसाची नोंदणी करून मगच लागवड करत असतात. आता तोडणीच्या वेळेस खराब रस्त्यामुळे ऊस तोडणीसठी उशीर होत असून त्या ठिकाणाहून वाहतूकदार वाहतुकीसाठी तयार नाहीत. त्यामुळे उशीर होत असल्याची प्रतिक्रिया कारखान्याकडून देण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांची कैफियत समजून घेत त्यातून मार्ग काढणे गरजेचे आहे.
Published on: Feb 06, 2022 1:10 PM
नीट पेपरफुटीत सरकारचे मोठे पाऊल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा, थेट मोठे आदेश..
पोलीस आंदोलकांना वॅन मध्ये भरुन घेऊन जात होते, पण एकाने गेट उघडला आणि..व्हिडिओ तुफान व्हायरल, चेंबूरमधील घटना
Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची..
Dharmendra Pradhan: इथे राजीनाम्यासाठी आंदोलनं पेटली असताना तिथे धर्मेंद्र प्रधान ‘या’ कामात व्यस्त
CJP Protest: धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार नाही पण… मोदी सरकारच्या मनात काय? मोठी अपडेट
Related Video
नाशिकमध्ये पावसाचा हाहाकार, रामकुंड परिसरात रेस्क्यू ऑपरेशनचा थरार
पोलीस आंदोलकांना वॅन मधून घेऊन चाललेले, पण एकाने गेट उघडला आणि...
नीट पेपरफुटीत सरकारचे मोठे पाऊल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा
इथं राजीनाम्यासाठी आंदोलनं, तिथे धर्मेंद्र प्रधान या कामात व्यस्त
अनुयायांच्या केवायसीचा गैरवापर.. भोंदू खरातप्रकरणात इडीचे मोठे खुलासे
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
छत्रपती शिवाजी पार्कवर आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतले तुकाराम महाराज पालखीचे दर्शन
काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांच्या कार्यालयासमोर भाजपचे आंदोलन
जळगावच्या अमळनेर बाजार समितीमध्ये अजितदादांच्या बैलगाडीवरील पूर्णाकृती स्मारकाचे अनावरण
अंबरनाथच्या फॉरेस्ट नाक्यावरील सीएनजी पंपाचं छत कोसळलं