
अमरावतीमध्ये वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस
अमरावती जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. शनिवारी वादळीवाऱ्यासह जिल्ह्यात गारपीट झाली. या पावसाचा पिकांना मोठा फटका बसला आहे.
अमरावती : जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. शनिवारी वादळीवाऱ्यासह जिल्ह्यात गारपीट झाली. या पावसाचा पिकांना मोठा फटका बसला आहे. ऐन काढणीसाठी आलेल्या पिकांचे पावसामुळे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. गेल्या वर्षभर राज्यात पाऊस पडत असून, खरीप हंगाममध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले होते. तर आता अवकाळी पावसामुळे हातचे पिक गेले आहे. शेतकऱ्यांकडून नुकसानग्रस्त पिकांच्या पंचनाम्याची मागणी करण्यात येत आहे.
Related Video
राकेश बापट-तेजश्री प्रधानचे लग्न? आईला थेट नातेवाईकांचे फोन, सत्य काय?
IPL प्लेऑफसाठी पात्र होण्याकरिता एका संघाला किती सामने जिंकावे लागतील?
75 वर्षांपूर्वीचं रोमँटिक गाणं, ऐकताच प्रियकराच्या आठवणीत रमून जातं मन
T20i World Cup 2026 स्पर्धेसाठी टीम जाहीर, अनुभवी खेळाडूचा पत्ता कट
सोन्याचा भाव थेट 200000 रुपये? सरकारच्या एका निर्णयाने दागिन्यांची...
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी