
अमरावतीमध्ये वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस
अमरावती जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. शनिवारी वादळीवाऱ्यासह जिल्ह्यात गारपीट झाली. या पावसाचा पिकांना मोठा फटका बसला आहे.
अमरावती : जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. शनिवारी वादळीवाऱ्यासह जिल्ह्यात गारपीट झाली. या पावसाचा पिकांना मोठा फटका बसला आहे. ऐन काढणीसाठी आलेल्या पिकांचे पावसामुळे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. गेल्या वर्षभर राज्यात पाऊस पडत असून, खरीप हंगाममध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले होते. तर आता अवकाळी पावसामुळे हातचे पिक गेले आहे. शेतकऱ्यांकडून नुकसानग्रस्त पिकांच्या पंचनाम्याची मागणी करण्यात येत आहे.
Related Video
टी 20i मालिकेनंतर बांगलादेश दौरा, एकूण 6 सामने, सुरुवात केव्हापासून?
मुंबई इंडियन्स पहिल्या सामन्यासाठी सज्ज, केकेआर विरुद्ध भिडणार
विराट-देवदत्तची चाबूक खेळी, आरसीबीचा 6 विकेट्सने जबरदस्त विजय
RCB vs SRH: विराट फॉर्मात, पहिल्याच सामन्यात अर्धशतक ठोकत दाखवली झलक
या झाडाची पानं म्हणजे झुरळांचे शत्रू, घरात आणल्यास झुरळं जातील पळून
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
Nashik : सातपूर परिसरातील शिवाजी नगरमध्ये बिबट्या घुसला
Mangaon : गॅस तुटवड्याने मातीच्या चुलीच्या मागणीत वाढ
जालना: अनवा गावात आजूबाई यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न
गडचिरोली जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीच्या प्रयोग पहिल्यांदा यशस्वी
सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाच्या वार्षिक चैत्र यात्रेला सुरुवात