
Dilip Walse-Patil | गणपतराव देशमुखांच्या जाण्यानं राजकारणात न भरून निघणारी पोकळी
गणपतराव देशमुख हे राजकारणातील भीष्म पितामह होते. २५ वर्ष राजकारणात आम्ही सोबत काम केलं आहे. त्यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात पोकळी निर्माण झालीय.
पुणे : गणपतराव देशमुख हे राजकारणातील भीष्म पितामह होते. 25 वर्ष राजकारणात आम्ही सोबत काम केलं आहे. त्यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात पोकळी निर्माण झालीय, जी कधीच भरून निघणार नाही, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.
'या' गोष्टी घरातील सकारात्मक ऊर्जा वाळवीसारख्या खातात
Team India : टीम इंडियाची पुढील कसोटी मालिका केव्हा? जाणून घ्या
मधुमेहाच्या रुग्णांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त असतो का?
मुलांना मोबाईलपासून दूर कसे ठेवावे? डॉक्टरांनी सांगितला उपाय
भारतातील अशी ठिकाणे जिथे जाण्यासाठी भारतीयांनाही घ्यावी लागते परवानगी
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
Nashik : चांडक सर्कल परिसरात गाडीवर झाड कोसळलं
Solapur : लाजच नाय.., नृत्यांगणा राधा पाटील प्रेक्षकांना असं का म्हणाली?
यवतमाळ : शिवसैनिकांमध्ये शाब्दिक बाचाबाची, पहा Video
नाशिक : गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना मतदान न करण्याचा ग्रामस्थांचा ठराव
ठाण्याच्या वारली पाड्यात बिबट्याची दहशत