
Special Report | आर्यन खान आणि अनन्याचं ‘गांजा’ कनेक्शन?
अभिनेत्री अनन्या पांडेची चौकशी संपली आहे. ती एनसबीच्या कार्यालयातून संध्याकाळी 6.15 च्या दरम्यान बाहेर पडली. यावेळी तिच्यासोबत वडील चंकी पांडेदेखील होते. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे तसेच अन्य एका महिला अधिकाऱ्याने अनन्याची चौकशी केली आहे.
अभिनेत्री अनन्या पांडेची चौकशी संपली आहे. ती एनसबीच्या कार्यालयातून संध्याकाळी 6.15 च्या दरम्यान बाहेर पडली. यावेळी तिच्यासोबत वडील चंकी पांडेदेखील होते. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे तसेच अन्य एका महिला अधिकाऱ्याने अनन्याची चौकशी केली आहे. सलग दुसऱ्या दिवशी ही चौकशी करण्यात आली असून तिला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानशी ड्रग्ज संदर्भात झालेल्या चॅटिंगविषयी प्रश्न विचारण्यात आल्याची माहिती मिळतेय. क्रूझ रेव्ह आणि ड्रग्ज पार्टीत अडकलेला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्याशी अनन्या पांडेचा ड्रग्जसंदर्भात चॅटिंच्या माध्यमातून संवाद झाल्याचा संशय एनसीबीला आहे. एनसीबीतर्फे अनन्याची साधारण चार तास चौकशी करण्यात आली.
उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?
CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका
तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..
सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला
Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी
Related Video
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Fifa World Cup स्पेनने जिंकला पण फायदा मिया खलिफाला, एका रात्रीत...
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
सणसणीत लगावली...! रोहितच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूकडून लेखाजोखा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
चंद्रपूर जिल्ह्यात 'टस्कर' हत्ती परतला, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
अवघ्या तिसऱ्या वर्षी राजवर्धिनी चव्हाणचा सह्याद्री गड-कोट सर करण्याचा अद्वितीय संकल्प पूर्ण
इगतपुरीत विद्यार्थ्यांचा एल्गार!
पवना धरणाच्या परिसरात दमदार पावसाची हजेरी
दिल्लीत विद्यार्थ्यांवर लाठीमार, अमरावतीत विद्यार्थी आणि पालकांनी काढला निषेध मोर्चा...