Marathi News Videos Land Records department wrote Maharashtra Government to remove GA Technologies from recruitment process

Mhada Exam | भूमी अभिलेख परीक्षा प्रक्रियेतून GA टेक्नॉलॉजी कंपनीला वगळण्याचा प्रस्ताव
आरोग्य भरती आणि म्हाडा परीक्षेतील गैरप्रकार समोर आल्यावर या प्रक्रियेतून संबंधित कंपनीला वगळण्याचा भूमी अभिलेख विभागाने पाठवला शासनाला प्रस्ताव पाठवला आहे. 23 जानेवारीला प्रस्तावित असलेल्या राज्य शासनाच्या भूमि अभिलेख विभागातील एक हजारहून अधिक पदांच्या भरती प्रक्रियेत जीए टेक्नॉलॉजी कंपनीचा सहभाग आहे
आरोग्य भरती आणि म्हाडा परीक्षेतील गैरप्रकार समोर आल्यावर या प्रक्रियेतून संबंधित कंपनीला वगळण्याचा भूमी अभिलेख विभागाने पाठवला शासनाला प्रस्ताव पाठवला आहे. 23 जानेवारीला प्रस्तावित असलेल्या राज्य शासनाच्या भूमि अभिलेख विभागातील एक हजारहून अधिक पदांच्या भरती प्रक्रियेत जीए टेक्नॉलॉजी कंपनीचा सहभाग आहे. आरोग्य भरती, म्हाडा पेपरफुटी प्रकरणात जीए टेक्नॉलॉजीचा संचालक डॉ. प्रीतिश देशमुख पोलिसांच्या अटकेत आहे. या परीक्षेतील प्रश्नपत्रिका तयार करण्याची प्रक्रिया भूमी अभिलेख विभागच करत आहे, तर जीए टेक्नॉलॉजी कंपनीकडे तांत्रिक जबाबदारी आहे. भूमि अभिलेख विभागाकडून विविध संवर्गातील पदांच्या भरतीची जाहिरात 1 डिसेंबरला जाहीर करण्यात आलंय.
Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा
मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस
Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला
मिळेल ते खाल्लं, जागा दिसेल तिथे झोपले, रात्रीपासून पहाटे पर्यंत काय काय घडलं? जंतरमंतरवरचा विशेष Ground Report
CJP Protest: दिल्लीत आंदोलनांचं सत्र, बंगालमधून CRPF च्या 20 तुकड्या दाखल, काय मोठी घडामोड?
Related Video
त्या बिल्डींगमध्ये सुरू होता भलताच प्रकार, टीप मिळताच पोलीसांचा छापा
दिल्लीत आंदोलनांचं सत्र, CRPF च्या 20 तुकड्या दाखल, काय मोठी घडामोड?
मिळेल ते खाल्लं, जागा दिसेल तिथे झोपले, जंतरमंतरवरचा Ground Report
डेव्हिड वॉर्नर कायद्याच्या कचाट्यात, अडचणीत झाली वाढ, 9 महिन्यांची जेल
जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
चंद्रपूर जिल्ह्यात 'टस्कर' हत्ती परतला, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
अवघ्या तिसऱ्या वर्षी राजवर्धिनी चव्हाणचा सह्याद्री गड-कोट सर करण्याचा अद्वितीय संकल्प पूर्ण
इगतपुरीत विद्यार्थ्यांचा एल्गार!
पवना धरणाच्या परिसरात दमदार पावसाची हजेरी
दिल्लीत विद्यार्थ्यांवर लाठीमार, अमरावतीत विद्यार्थी आणि पालकांनी काढला निषेध मोर्चा...