आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच

आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच

| Updated on: Aug 26, 2026 | 11:40 PM

सोबतच विद्यार्थ्यांसोबत अतिशय उत्तम संवाद होते वेळी, मला गर्व आणि आनंद झाला की आमचे मुलं अतिशय चांगलं बोलायला लागले, मुली बोलायला लागल्या. याचा सार्थ अभिमान आणि गर्व आहे मला आणि निश्चितच त्यांच्या संवादाच्या माध्यमातून, चर्चेच्या माध्यमातून त्यांनी दोन-तीन दिवसाची आम्हाले अवधी दिली. काही बाबी त्यांना अपेक्षित आहे, त्या बाबी आम्ही पूर्ण करून निश्चित आमची मुलं […]

सोबतच विद्यार्थ्यांसोबत अतिशय उत्तम संवाद होते वेळी, मला गर्व आणि आनंद झाला की आमचे मुलं अतिशय चांगलं बोलायला लागले, मुली बोलायला लागल्या. याचा सार्थ अभिमान आणि गर्व आहे मला आणि निश्चितच त्यांच्या संवादाच्या माध्यमातून, चर्चेच्या माध्यमातून त्यांनी दोन-तीन दिवसाची आम्हाले अवधी दिली. काही बाबी त्यांना अपेक्षित आहे, त्या बाबी आम्ही पूर्ण करून निश्चित आमची मुलं आहे, आम्ही त्यांचे आहे, असा संवाद झाल्यामुळे ते विद्यार्थीसुद्धा याठिकाणी बोलेल, अशी अपेक्षा करतो. सर्व आंदोलन पाच तासात काहीतरी निर्णय निघाला असेल ना? आमच्या विद्यार्थ्यांसोबत सविस्तर चर्चा झाली. सविस्तर म्हणजे मुद्दे 14 मुद्दे मान्य आहेत सर्व मुद्दे. चर्चा झाली आणि दोन दिवसाची मुदत दिलेली आहे. दोन दिवसांमध्ये नाही, अडलं कुठेच नाही. नाही नाही ते ड्राफ्ट बनवून द्यायचं आहे बाकीने. मग आता आंदोलन चालू राहणार की आंदोलन रात्रीत ड्राफ्ट होत नाही का त्यांच्यासाठी? 14 दिवस बसलेत ते तर रात्रीत ड्राफ्ट होऊ शकत नाही. होते होते उद्या होते. या संदर्भात नाही नाही बोलू द्या ना. तुम्ही आमचे जाऊन जे 14 दिवसांपासून आमचे पालक पालक म्हणून विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली, ते बोलणार नाहीत. मान्य झालेत का आणि उपोषण कधीपर्यंत? ते सांगतात ना. पण मुलं तरी बोलू द्या. विद्यार्थी विद्यार्थी बोलणार आहेत ना. तुम्ही पाच तास चर्चा केली. दोन मिनिटं तरी तुम्ही बोला ना. तुम्ही आंदोलन सोडवणार आहात का? तिथं जाऊन उपोषण सोडवणार आहात का? विद्यार्थी बोलतील दोन मिनिटं बोलू द्या ना. तुम्ही बोला. एक मिनिटं तुमच्या आंदोलन कोणीतरी बोला की या तुम्ही ज्या मागण्या तुम्ही समोर ठेवल्यात, सकारात्मक चर्चा झाली का? तुम्ही आंदोलन मागे घेणार आहात का? ज्या काही गोष्टी आमच्या चर्चा झाल्या, काही गोष्टी जोरात बोल. ज्या गोष्टी आमच्या चर्चा झाल्या त्यात काही गोष्टी ह्या थोड्या टेक्निकल आहेत. म्हणजे याच्यामध्ये जर उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो 12,500 चा जो मुद्दा आहे, एक उदाहरण सांगतो अशा 14 मागण्या आहेत. त्याच्यामध्ये काय तर आपल्याला पहिल्यांदा जे बोगस लोकांच्या याद्या अपेक्षित आहेत. ज्या याद्या, ज्याच्यात 12,500 चे बोगस लोक आहेत, त्याच्या याद्या आपल्याला अपेक्षित आहेत. ते आपण त्यांना कालावधी दिला आहे, मंत्री महोदयांना. का दोन दिवसात त्या याद्या द्या आणि त्याच्यावर कशी भरती करणार? याचा एक टेंटेटिव्ह टाइम टेबल आम्हाला तुम्ही ड्राफ्टच्या मार्फत द्या. ह्या अशा ज्या 14 मागण्या आहेत, आपण याच्यावर असे टेक्निकल ज्या गोष्टी आहेत, त्यांना आपण दोन दिवस, तीन दिवस अशा जे दिलेले आहेत. याच्यामध्ये यांनी निर्णय घ्यावा आणि आंदोलन आम्ही त्यावेळेस मागे घेऊ. आता आंदोलन कोणत्याही पद्धतीत आपलं मागे घेणार नाही. कधीपर्यंत सुरू राहील? कारण त्यांचं असं म्हणणं आहे की दोन दिवसांचा अवधी मागितलेला आहे. दोन दिवसांनंतर तुम्हाला सगळे जे काही ड्राफ्ट वगैरे आहेत तो मिळाला तर तुम्ही आंदोलन मागे घेणार? जोपर्यंत ज्या आमच्या ज्या मागण्या आहेत, त्या पूर्णपणे मान्य होत नाही, म्हणजे जोपर्यंत ठोस निर्णय येत नाही, जोपर्यंत आमचा विश्वास यांच्यावर बसत नाही, गव्हर्मेंटवर. कारण का जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे, त्याला सात वर्ष होऊन गेलेत, तरी तो निर्णय लागू झालेला नाही. तर आम्ही फक्त लेखी उत्तर किंवा याच्यावर आम्ही आता आंदोलन मागे घेत नाही, तर आम्हाला प्रॉपर काहीतरी एक ठोस टाइम टेबल पाहिजे की ही भरती तुम्ही किती दिवसात करणार? एक उदाहरण म्हणून तुम्हाला हे सांगतोय, असे 14 मुद्दे आहेत. आम्हाला एक काहीतरी टेंटेटिव्ह टाइम टेबल पाहिजे. म्हणजे तुम्ही म्हणताय विश्वास, तुम्ही म्हणताय आम्हाला जोपर्यंत विश्वास बसत नाही तोपर्यंत आंदोलन, मग सकारात्मक चर्चा काय झाली? सकारात्मक चर्चा अशी झाली की काही गोष्टी त्यांनी सकारात्मक दाखवल्या की आम्ही ह्या गोष्टी करतो. फक्त आम्हाला काही वेळ द्या. मग तो आपण त्यांना वेळ दिलेला आहे. तुम्ही समजा आपला याचा सेंट्रल किचनचा विषय आहे. तर सेंट्रल किचनच्या विषयामध्ये एका दिवसामध्ये आपण लगेच आश्रमशाळेमध्ये किचन चालू करू शकत नाही. आज आम्ही म्हटलो आणि उद्या करतो. काहीतरी त्याला टेंडर पाहिजे किंवा जे किचन मालक आहेत, त्यांनीच काहीतरी तिथं मुलांना आश्रमशाळेमध्ये जेवण दिलं पाहिजे. त्यासाठी यांनी काहीतरी एक परिपत्रक काढावं की आम्ही या दिवसापासून 15 दिवसांनी आम्ही चालू करतो मेस. म्हणजे हे असं काहीतरी झाल्याशिवाय आम्ही उपोषण मागे घेणार नाही. यामध्ये मी एक क्लेरिफिकेशन देतो की लेखीचा विषय नाहीये. यामध्ये काहीतरी ठोस असा कार्यक्रम जोपर्यंत येत नाहीये, तोपर्यंत. आणि चर्चा ही सकारात्मक झालेली आहे, याबद्दल आमचं काही दुमत नाहीये. परंतु त्याबद्दल फक्त ठोस समोर आलं पाहिजे जे की आंदोलनात कधीकधी होतं की आवाहन केलं जातं किंवा काही अवाने दिली जातात आम्ही असं करू वगैरे.

तर तसं होऊ नये ही काळजी आम्ही बाळगू. मंत्री महोदय तुम्हाला आता प्रश्न आहे तुम्ही वेळ वाढवून मागितलेला आहे, विद्यार्थ्यांची प्रकृती अतिशय खराब आहे. जर पुढच्या दोन दिवसात विद्यार्थ्यांच्या जीवितास काही हानी झाली तर त्याची जबाबदारी मंत्री म्हणून तुम्ही घेताय का? विद्यार्थ्यांना आता लगेच भेटायला चाललोय आम्ही. त्यांच्यासोबतच चाललो. पण काहीतरी लगेच चाललो. लगेच आणि दिनांक 24 तारखेला जे जे निर्णय झाले ते कागदपत्र मी सोबत आणलेले आहे. मी आपल्या सर्वांना देतो. याच्यामध्ये सर्व जे मुद्दे आहेत, शासनस्तरावरचे जे मुद्दे आहेत, ते आम्ही तिथं दिलेले आहेत. आपण मुद्दे जे आहेत इथं सविस्तर प्रश्न वेगळा आहे की तुम्ही निर्णय घेईपर्यंत विद्यार्थ्यांच्या जीविताला काही झालं तर त्याची जबाबदारी मंत्री म्हणून तुम्ही घेणार आहात? आता आता मी भेटायला चाललोय त्यांना. नाही नाही माझा प्रश्न असा आहे की त्यांनी मागणी मागे नाही घेतली आहे. नाही नाही, घेणार आहे. उपोषण त्यांनी मागे घेतलेलं नाही. मंत्री म्हणून तुम्ही जबाबदारी घेताय प्रकृती बिघडली जास्त काही झालं तर? आता त्या मुलांसोबत मी चर्चा करणार आहे आणि चर्चा केल्यानंतर 100% त्वरित लवकरात लवकर उपोषण कसं तुमच्यासमोर मुलं म्हणतायत की आम्हाला जोपर्यंत विश्वास बसत नाही, पाच तास सकारात्मक चर्चा झाली तरी विद्यार्थ्यांमध्ये विश्वास बसत नाहीये. तुमच्यावर विश्वास नाही असं ते म्हणतात. काय म्हणायचं याला? विश्वास जर नसता तर पोरं उभे राहिले नसते लक्षात ठेवा, वाद झाला असता. तुमच्यासमोर म्हणतायत ते. नाही, वाद नाही झाला. तेच म्हणतात. नाही, चुकीचं चुकीचं ब्रीफिंग करू नये. माझ्या विद्यार्थ्यांचा विश्वास आहे. नाही सर महाराष्ट्राने एका एका तासात मोठमोठे जीआर काढलेले महाराष्ट्राने पाहिलेले आहेत. मग दोन दिवसात तुम्ही जीआर पटकन का काढू शकत नाही? विद्यार्थ्यांचा संपूर्ण विश्वास आहे. त्यांचा विश्वास माझ्यावर आहे, माझा विश्वास त्यांच्यावर आहे, पाठीशी उभे राहिले नसते. त्यांनी बाईट दिली. बरोबर आहे? त्यामुळे असा चुकीचं ठोस कार्यक्रम कधीपर्यंत? विषय काय आहे जो जे आपले जे 14 मागण्या आहेत, त्याच्यामध्ये काहीतरी ठोस निर्णय म्हणजे कसा, जर जातपडताळणीचा जर विषय असेल तर त्याला कॅप लावणं गरजेचे आहे. कारण का बोगस जर आपण बोगस भरती आज घोषित केली किंवा 12,500 ची भरती आज घोषित केली तर त्याच्यामध्ये परत बोगसच घुसणार आहे. पहिली काहीतरी कॅप लावणं गरजेचे आहे. तुम्ही ती कॅप किती दिवसात लावणार? कशी लावणार? याचा निर्णय तुम्ही आम्हाला दोन दिवसात कळवा. आम्ही तुम्हाला अजून लेखी देतो काही गोष्टी असेल तर. ह्या गोष्टी आमच्यासोबत डिस्कस झाल्या आणि मंत्री महोदय म्हटले की ह्या काही गोष्टी दुसऱ्या विभागांच्या रिलेटेड आहेत. म्हणजे ही माहिती मागवणे, यासाठी आम्हाला दोन दिवस द्या. आम्ही तसाही 14 दिवस उपोषण केलेलं आहे. अजूनही आम्ही 10 दिवस उपोषणाची तयारी आहे. आमचा मृत्यू झाला तरी चालेल पण ह्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही. तुम्हाला विश्वास आहे का ते मान्य होतील? नाही झालं तर मग मृत्यू अटळ आहे. आमच्या विद्यार्थ्यांवर आम्ही सोबत चाललो. पाच तासाची चर्चा होऊन काहीतरी पाच तास थांबलेत. तुम्ही पाच तास बैठक घेतली तर काय तरी असंच तुम्ही चाललेले आहेत. तुम्ही निघून चाललेले आहेत. मंत्री महोदय का निघून चाललेले आहेत? तुम्ही बोलल्याशिवाय नाही

Published on: Aug 26, 2026 11:40 PM
Follow Us