Marathi News Videos Maharashtra Board SSC 10th Results 2023 maharashtra 93.83 percent result and konkan division top of class 10th in state

Maharashtra SSC Result 2023 : राज्याचा 10 वीचा निकाल 93.83 टक्के, यंदा कुणी मारली बाजी?
VIDEO | इयत्ता दहावीचा राज्याचा निकाल 93.83 टक्के, कोणत्या राज्याचा किती निकाल, जाणून घ्या एका क्लिकवर
मुंबई : राज्यातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे देखील लक्ष लागले होते. दरम्यान आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांने घेतलेल्या इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली असल्याचे पाहायला मिळाले तर राज्यातील इयत्ता दहावीचा निकाल 93.83 टक्के लागला आहे. राज्यात नागपूर विभागाचा सर्वात कमी 92.49% तर कोकण विभागाने 98.11% मार्क मिळवत अव्वल स्थान पटकावलं आहे.
विभाग निहाय निकाल
पुणे 95.64%
मुंबई 93.66%
औरंगाबाद 93.23%
नाशिक 92.22%
कोल्हापूर 96.73%
अमरावती 93.22%
लातूर 92.66%
नागपूर 92.05%
कोकण 98. 11%
Published on: Jun 02, 2023 12:52 PM
Related Video
ज्यांनी आयुष्यात कधी दगड उचलला नाही ते आम्हाला शिकवायला लागलेत - अहिर
सचिन अहिर यांच्या पत्नी कोण? त्या काय करतात? त्यांचं लग्न कसं जुळलं?
ठाकरे गटाची मोठी अडचण, सचिन अहिर अपात्र होणार नाहीत?
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
Photo : चेंबुरमध्ये शाळेच्या बसवर कोसळलं झाड, 10 मुले गंभीर जखमी
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?
सोबत असलो तर चांगले, नाहीतर नालायक?; सचिन अहिरांचा ठाकरेंवर पलटवार
पत्रकार परिषदेच्या पहिल्या वाक्यातच शिंदे म्हणाले 'असं काही' अन् पिकला
जे कधीच नव्हते आमचे, त्यांची वाट का पहावी?; राऊतांची पहिली प्रतिक्रिया
भंडारा जिल्ह्यात शाळांची पहिली घंटा! ढोल-ताशांचा गजर, आणि फुलांची उधळण करत विद्यार्थ्यांचे स्वागत
ब्राह्मणगाव आहेर वस्तीमध्ये बिबट्याची दहशत कायम ; घराच्या आवारात बिबट्याचा मुक्त संचार
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनचे पुनरागमन; भातशेतीला मिळणार संजीवनी
जळगाव जिल्ह्यातील 35 गावांमध्ये दूषित पाणी, सर्वेक्षणातून समोर
नवी मुंबईतील एपीएमसीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पाणीच पाणी