
Farmer’s News : शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी
राज्यातील शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे. याबद्दलची माहिती राज्याच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने दिली आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना 53 हजार 727 कोटींची भरपाई दिली जाणार आहे. गेल्या पाच वर्षात 53 हजार 727 कोटींची भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. त्यानंतर आता ही भरपाई देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. याबद्दलची माहिती कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता पीकविम्याचे 26 हजार 484 कोटी दिले जाणार आहेत. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Published on: Mar 24, 2025 02:49 PM
Related Video
आयपीएल स्पर्धेतील दहा संघाच्या सलामीच्या जोड्यांबाबत जाणून घ्या
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
घरात गॅस सिलिंडर असेल तर करू नका या चुका, अन्यथा...काय काळजी घ्यावी?
छोट्या-छोट्या रुम आणि त्यामध्ये रंगी बेरंगी लाईट्स, स्पामध्ये सुरु...
इराणकडून आता हादरवणारी धमकी, जगभरात मोठी खळबळ, अमेरिका मोठ्या अडचणीत
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन