
Farmer’s News : शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी
राज्यातील शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे. याबद्दलची माहिती राज्याच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने दिली आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना 53 हजार 727 कोटींची भरपाई दिली जाणार आहे. गेल्या पाच वर्षात 53 हजार 727 कोटींची भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. त्यानंतर आता ही भरपाई देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. याबद्दलची माहिती कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता पीकविम्याचे 26 हजार 484 कोटी दिले जाणार आहेत. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Published on: Mar 24, 2025 2:49 PM
Related Video
नवरा अनैतिक संबंधात अडथळा ठरला, बायकोने पेट्रोल टाकून जिवंत जाळलं
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
मुख्यमंत्री विमानात भेटले, हतबल,आत्मविश्वास गमावलेले, ठाकरेंचा दावा
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
AI इंजिनिअरची नोकरी सोडली आणि शेतीची वाट धरली, महिन्याला लाखोंची कमाई
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
जे ठरलं, ते काही दिवसांमध्ये... उद्धव ठाकरे आधी हसले नंतर CM
इकडे उद्धव ठाकरेंचा दौरा तिकडे निंबाळकरांचा मोठा निर्णय; पदाधिकाऱ्यांन
भाजपमध्ये आतल्याआतच मोठं घडतंय? बड्या नेत्याचं पद जाईल म्हणून...