Marathi News Videos Maharashtra Government may be remove corona break the chain restrictions from first august said sources

राज्यात निर्बध शिथिल होणार? 25 जिल्ह्यांना निर्बंधातून दिलासा मिळण्याची शक्यता, सूत्रांची माहिती
25 जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती राज्याच्या सरासरीपेक्षा कमी आहे. तिथं सर्व निर्बंधांचे शिथिलीकरण करण्याचा निर्णय झाला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी दिली होती.
25 जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती राज्याच्या सरासरीपेक्षा कमी आहे. तिथं सर्व निर्बंधांचे शिथिलीकरण करण्याचा निर्णय झाला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी दिली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे याची फाईल जाईल. त्यावर ते सही करतील. त्यानंतर एक दोन दिवसात ही शिथिलता देण्यात येणार आहे, असं टोपे यांनी सांगितलं होतं. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उद्या म्हणजेच 1 ऑगस्टपासून 25 जिल्ह्यांमधील निर्बंध शिथील केले जाऊ शकतात. तर, राज्यातील 11 जिल्ह्यातील निर्बंध कायम राहणार असल्याची माहिती आहे.
Related Video
भयानक गर्दीतून लहान मुलीला वाचवलं, राम चरणच्या त्या कृतीचं होतंय कौतुक
Women’s T20 WC स्पर्धेत किती संघ आणि सामने होणार? भारताचे सामने कधी?
सर्वसामान्यांना सरकारचा मोठा झटका, गॅस सिलिंडरसंदर्भात मोठा निर्णय
मालेगाव अल्पवयीन प्रसूती प्रकरणात धक्कादायक माहिती, तो डॉक्टर तर...
जेवणासाठी गेला, अटल सेतूवर कार उभी केली अन्...तीन तासापासून शोधमोहिम..
साहेब आता निर्णय घ्या... नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा..
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया,
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन
निफाड तालुक्यात पुन्हा बिबट्याचा मुक्त संचार
बीडमध्ये काही भागात वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात
परभणी -कृषी विद्यापीठ परिसरात सुगंधी सुपारीचा साठा रस्त्यावर फेकला
रत्नागिरीमधील पंढरी गावावर भीषण पाणीटंचाईचे संकट
नाशिक येवला तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस; कांदा चाळीचे पत्रे उडाले, दोडक्याची बाग भुईसपाट