Maharashtra Landslide Update | महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी दरड कोसळून 50 जण दगावल्याची भीती

Maharashtra Landslide Update | महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी दरड कोसळून 50 जण दगावल्याची भीती

| Edited By: VN | Updated on: Jul 23, 2021 | 3:42 PM

महाराष्ट्रात तुफान पावसाने हाहा:कार उडवला आहे. रायगड आणि साताऱ्यात दरडी कोसळून आतापर्यंत 50 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. रायगड जिल्ह्यातील तळीये गावात दरड कोसळून भीषण दुर्घटना घडली.

महाराष्ट्रात तुफान पावसाने हाहा:कार उडवला आहे. रायगड आणि साताऱ्यात दरडी कोसळून आतापर्यंत 50 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. रायगड जिल्ह्यातील तळीये गावात दरड कोसळून भीषण दुर्घटना घडली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us