
कणकवलीतील मल्हारी पूल कोसळला, 10 गावांचा संपर्क तुटला
मुसळधार पावसामुळे कणकवलीत मल्हारी पूल कोसळला आहे. हा पूल कोसळल्याने 8 ते 10 गावांचा संपर्क तुटला आहे.
कोकणात पावसाने प्रचंड धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. तर कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळून तालुक्यात भयानक परिस्थिती आहे. या घडामोडी ताज्या असताना मुसळधार पावसामुळे कणकवलीत मल्हारी पूल कोसळला आहे. हा पूल कोसळल्याने 8 ते 10 गावांचा संपर्क तुटला आहे. या पुलाची भाजप आमदार नितेश राणेंनी पाहणी केली. यावेळी त्यांनी बांधकाम राज्यमंत्री दत्ता भरणेंशी फोनवर संवाद साधला. या फोनद्वारे त्यांनी पुलाच्या बांधणीसाठी तातडीने उपाययोजन करण्याची मागणी केली.
Related Video
आशियात युद्ध पेटणार, चीन - नाटोवर माजी रॉ एजंटच्या दाव्याने मोठी खळबळ
माधुरी दीक्षितचं स्थळ आलं,पण...वाडकरांनी सांगितली अधुऱ्या लग्नाची कथा
चवीने खाऊ लागले बिर्याणी, पण घासात आलं थेट झुरळ, धाराशिवचं प्रकरण...
थरकाप उडवणारा अपघात, अंगावर पडलं उकळतं स्टील, 8 मजूरांचा दुर्दैवी अंत
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया,
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं
परभणी -कृषी विद्यापीठ परिसरात सुगंधी सुपारीचा साठा रस्त्यावर फेकला
रत्नागिरीमधील पंढरी गावावर भीषण पाणीटंचाईचे संकट
नाशिक येवला तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस; कांदा चाळीचे पत्रे उडाले, दोडक्याची बाग भुईसपाट
बीड - जिल्ह्यात मध्यरात्री जोरदार पावसाची हजेरी, पर्यायी पूल गेला वाहून
चंद्रपुरात हत्तींचा थरार, वनविभाग हाय अलर्टवर, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन