
जनतेला सुद्धा आता पश्चाताप झाला आहे, भास्कर जाधवांची शिंदे सरकारवर टीका
"राज्याच्या प्रमुखाने राज्यातल्या जनतेकडे समन्यायाने बघायच असतं. परंतु जनतेला सुद्धा आता पश्चाताप झाला आहे. ज्यांना झाला नव्हता, त्यांनाही आता पश्चाताप होईल"
मुंबई: “राज्याच्या प्रमुखाने राज्यातल्या जनतेकडे समन्यायाने बघायच असतं. परंतु जनतेला सुद्धा आता पश्चाताप झाला आहे. ज्यांना झाला नव्हता, त्यांनाही आता पश्चाताप होईल, कोणती चुकीची लोक सत्तेवर आली आहे. जी माणसं राजकारण बघून पाठबळ, पाठिंबा बघून लोकांना मदत करतात. असं जर मदत करत असतील, तर बंडूशेठ जाधव, शिवसेना स्थानिक लोकांना न्याय मिळवून देतील” असं आमदार भास्कर जाधव म्हणाले.
Published on: Sep 12, 2022 12:57 PM
Related Video
संरक्षण क्षेत्रातील हा स्टॉक सुसाट! खरेदीसाठी या बड्या ब्रोकरचा कौल
अर्जुन तेंडुलकर किती किलोची बॅट घेऊन खेळतो? पंतला मिळालं असं उत्तर
अमेरिकेने राजीनामा देणाऱ्या अधिकाऱ्यावर केला गंभीर आरोप,गुप्त माहिती..
स्वामींचं वारुळातून दिव्य प्राकट्य; भावूक करणारा प्रकट दिन विशेष भाग
डोनाल्ड ट्रम्प यांना हादरा! अमेरिकेचा पराभव अटळ? इराणमुळे भारतालाही...
खरात यांना नाशिक पोलिसांकडून अटक; समर्थकांकडून पत्रकारांना दमदाटी
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर APMC मार्केटमध्ये आंब्याच्या पेट्या दाखल
मुंबईतील गिरगावात शोभायात्रेचा उत्साह, तरूणाईचा उत्साह शिगेला
गुढीपाडव्याचा उत्सव; राज ठाकरे आणि कुटुंबियांकडून गुढीचं पूजन
चाकणकर मूर्ख, खोट बोलत आहेत, चाकणकरांवर संजय राऊत यांचा जोरदार हल्ला