
जनतेला सुद्धा आता पश्चाताप झाला आहे, भास्कर जाधवांची शिंदे सरकारवर टीका
"राज्याच्या प्रमुखाने राज्यातल्या जनतेकडे समन्यायाने बघायच असतं. परंतु जनतेला सुद्धा आता पश्चाताप झाला आहे. ज्यांना झाला नव्हता, त्यांनाही आता पश्चाताप होईल"
मुंबई: “राज्याच्या प्रमुखाने राज्यातल्या जनतेकडे समन्यायाने बघायच असतं. परंतु जनतेला सुद्धा आता पश्चाताप झाला आहे. ज्यांना झाला नव्हता, त्यांनाही आता पश्चाताप होईल, कोणती चुकीची लोक सत्तेवर आली आहे. जी माणसं राजकारण बघून पाठबळ, पाठिंबा बघून लोकांना मदत करतात. असं जर मदत करत असतील, तर बंडूशेठ जाधव, शिवसेना स्थानिक लोकांना न्याय मिळवून देतील” असं आमदार भास्कर जाधव म्हणाले.
Published on: Sep 12, 2022 12:57 PM
Related Video
थलापती विजयची अजब प्रेमकहाणी, प्रेमात पडला, लग्न केलं, दुसरी येताच....
Vastu Shastra : घरात पैसा टिकत नाहीये? मग करा हे सोपे तुरटीचे उपाय
महिला आयोग अध्यक्षपदावर माजी IPS मीरा बोरवणकर यांची नियुक्ती होणार ?
Chanakya Niti : आपलं आयुष्य सार्थकी लागलं असं केव्हा समजायचं?
बुमराहच्या गोलंदाजीला नजर? विकेट मिळाली पण...! आतापर्यंत केल्या 9 चुका
बंगालमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, म्हणाले
5 राज्यांच्या निकालानंतर मोदींचा मोठा दावा; बंगालसह आसाममध्ये विजय....
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व; मोदींकडून कार्यकर्त्यांचं कौतुक
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा दणदणीत विजय; पंतप्रधान मोदींकडून कौतुक...
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा रेकॉर्ड ब्रेक विजय