
Mumbai | मुख्यमंत्र्यांनी लोकल ट्रेनबाबत घेतलेल्या निर्णयाबद्दल काय वाटतं मुंबईकरांना?
ज्या प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील, तसेच दुसरा डोस घेऊन 14 दिवस झाले असतील त्यांना 15 ऑगस्ट 2021 पासून उपनगरीय रेल्वेमधून प्रवास करण्यास मुभा देण्यात येत असल्याची घोषणा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.
ज्या नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील, तसेच दुसरा डोस घेऊन 14 दिवस झाले असतील त्यांना 15 ऑगस्ट 2021 पासून उपनगरीय रेल्वेमधून प्रवास करण्यास मुभा देण्यात येत असल्याची घोषणा रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी सात दिवसांवर येऊन ठेपलेल्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतांना नागरिकांनी संयम बाळगावा, गर्दी करू नये असं आवाहनही त्यांनी केलं. यावर मुंबईकरांनी विविध प्रतिक्रिया दिल्या असून त्या पाहूयात…
Related Video
सेलिब्रिटी स्वतःच पापाराझींना लोकेशन पाठवतात अन्...,
शिवसेनेला नव्हे, भाजपला पुनर्बांधणीची गरज; उद्धव ठाकरे असे का म्हणाले?
आमिर खानचा 38 वर्षांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर, कमाई....
ते एव्हरग्रीन गाणे, यूपी-बिहारच्या मुलांमुळे हिट, ऐकताच डोळ्यात पाणी
रेखासोबत Kiss सीन...अभिनेता आऊट ऑफ कंट्रोल..इंटिमेट सीननंतर रेखा सुन्न