
“ईडी सरकार महाराष्ट्राची अधोगती करतंय”, नाना पटोलेंची टीका
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. काय म्हणालेत पाहा...
मुंबई : महाराष्ट्र सरकार गुजरातच्या आशीर्वादाने आलेले आहे. महाराष्ट्राची अधोगती करणारं हे शिंदे सरकार (Eknath Shinde) आहे. ईडी ही भाजपमुळे महाराष्ट्रात आलेली आहे आणि महाराष्ट्राचा नुकसान करत आहे. महाराष्ट्रातील योजना लुटून गुजरातला देण्यात येत आहेत. सरकार ईडीचे सरकार आहे. हे सरकार देशाचा विकास करू शकत नाही हे आता सिद्ध झालं आहे, असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
Published on: Sep 27, 2022 03:59 PM
Related Video
इराणसोबत चर्चा रद्द होताच ट्रम्प संतापले, अधिकाऱ्यांना थेट आदेश...
वैभवचा शतकासह धमाका, युवा फलंदाजाचे 2 वर्ल्ड रेकॉर्डसह एकूण 5 विक्रम
8 वेतन आयोग : शिक्षकांना पगारात मोठी वाढ? शिक्षक संघटनांचा प्रस्ताव
मोठी बातमी! इराण-अमेरिकेतील चर्चा पुन्हा फिस्कटली, आता पुन्हा युद्ध?
तुम्हाला पण आहे का ही सवय? तर साप चावण्याचा धोका 50 टक्के अधिक वाढतो
भोंदू खरातनंतर आणखी एका बुवाचं थक्क करणारं कांड, अमावस्येच्या रात्री..
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का, खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? राजका
वाल्मिक कराडला जेलमध्ये टीव्ही, व्हीआयपी ट्रीटमेंट अन्... कैद्याची नवी
विदर्भात उष्णतेची लाट कायम; अकोल्यात 45°C, नागपुरात पारा 44°C पार
मुख्यमंत्री आणि ठाकरे भेटः 'प्रबुद्ध भारत'च्या संपादकांचा खळबळजनक दावा