
“ईडी सरकार महाराष्ट्राची अधोगती करतंय”, नाना पटोलेंची टीका
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. काय म्हणालेत पाहा...
मुंबई : महाराष्ट्र सरकार गुजरातच्या आशीर्वादाने आलेले आहे. महाराष्ट्राची अधोगती करणारं हे शिंदे सरकार (Eknath Shinde) आहे. ईडी ही भाजपमुळे महाराष्ट्रात आलेली आहे आणि महाराष्ट्राचा नुकसान करत आहे. महाराष्ट्रातील योजना लुटून गुजरातला देण्यात येत आहेत. सरकार ईडीचे सरकार आहे. हे सरकार देशाचा विकास करू शकत नाही हे आता सिद्ध झालं आहे, असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
Published on: Sep 27, 2022 3:59 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
महाराष्ट्र सरकारने घेतले 8 मोठे निर्णय; कॅबिनेटच्या बैठकीत काय घडलं?
वाहनधारकांसाठी खुशखबर! दरवर्षी PUC सर्टिफिकेटची झंझट समाप्त
आरे बापरे! इतका बोल्ड सीन की पाहण्यासाठी थिएटर तुडुंब भरायचे, आजही...
वरळी पासून अलिबाग पर्यंत... सर्वत्र पसरलीये विराट - अनुष्काची संपत्ती
MH-CET घोटाळ्यावर आदित्य ठाकरे आक्रमक; 99 पर्सेंटाईलचं गूढ उलगडा करा
MH-CET घोटाळ्यावर आदित्य ठाकरे आक्रमक; 99 पर्सेंटाईलचं गूढ उलगडा करा
सुपरस्टारसारखं स्वागत, मग राजीनामा का घेतला?
कोणत्याही चौकशीला समोर जाण्याचं सांगून अॅकेडमीचा संचालक नॉट रिचेबल,
MHT-CET घोटाळ्यावर CET सेलचं मोठं स्पष्टीकरण; सोशल मीडियावरील दावे...
एकच खळबळ! भाजप नगरसेवकाच्या मुलांचे मार्क थेट...