
Nana Patole | विरोधक जनतेमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत : नाना पटोले
महाराष्ट्रात सोमवारपासून अनलॉक प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. यावर मंत्री नाना पटोले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, 'हे गरजेचे होते, कारण गेल्या दीड वर्षापासून उद्योग-व्यवसाय थंड पडले आहेत. लोकांचे रोजगार गेले, शेतीचे नुकसान झाले. कोरोनामुळे वाताहत झाली. त्यामुळे लॉकडाऊन गरजेचा होता. मात्र, आता अनलॉकला सुरुवात केली आहे. लोकांनी या काळात नियम पाळले पाहिजेत.
Related Video
लागली मोठी वाट, थेट डोनाल्ड ट्रम्प युद्धासाठी या देशांकडे मागणार पैसे
मुंबईचा कारभार मेट्रो क्विनच्या हाती; कोण ठरल्या पहिली महिला आयुक्त
काळे पडलेले पेढे, काळ्या रंगाची फळे आणि..खरातच्या ऑफीसमध्ये काय सापडलं
राज्यात गारपिटीचा हाहाकार! 12 जिल्ह्यांमध्ये संकट, थेट ऑरेंज अलर्ट,
करिअरमध्ये मोठी संधी, पण चुकूनही करू नका हे काम !
Nandurbar : चांदसैली घाटात अस्वलाचा वावर, स्थानिकांमध्ये भीती
Washim : कंत्राटदाराचा हलगर्जीपणा, पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली
सांगली - ऊसाच्या शेतात आढळली बिबट्याची चार पिल्ले सापडली
video: मालवण येथील स्फटिक शिव लिंग पाहण्यासाठी भाविक आणि पर्यटकांची गर्दी
भंडारा : भल्यामोठ्या नागाला वर्गमित्राकडून जीवनदान