
Nana Patole | विरोधक जनतेमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत : नाना पटोले
महाराष्ट्रात सोमवारपासून अनलॉक प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. यावर मंत्री नाना पटोले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, 'हे गरजेचे होते, कारण गेल्या दीड वर्षापासून उद्योग-व्यवसाय थंड पडले आहेत. लोकांचे रोजगार गेले, शेतीचे नुकसान झाले. कोरोनामुळे वाताहत झाली. त्यामुळे लॉकडाऊन गरजेचा होता. मात्र, आता अनलॉकला सुरुवात केली आहे. लोकांनी या काळात नियम पाळले पाहिजेत.
Mahashivratri 2026 : महाशिवरात्रीला काय करावे आणि काय करू नये?
महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरामध्ये जाण्यास अडथळे येतात का?
शुक्रवारी ट्रिपल धमाका, झिंबाब्वे कांगारुंना पु्न्हा लोळवणार?
शुक्रवारी भारत आणि पाकिस्तान एक्शन मोडमध्ये, मुंबईकर खेळाडूकडे नेतृत्व
Dubai: चिकन, मटण वा बीफ, दुबईत सर्वात जास्त फेमस काय ? वाचून आश्चर्य..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
अहिल्यानगर : जिल्हा पोलीस दलातील 73 पदांच्या भरतीसाठी 4 हजार उमेदवारांचे अर्ज
अहिल्यानगर : दिवसाढवळ्या क्लिनिकच्या गल्ल्यावर चोराचा डल्ला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
Kinvat : अस्वलाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू, 8 जखमी, तिघांची प्रकृती चिंताजनक
Dhule : हमाल-मापाडी कामगारांकडून विविध मागण्यांसाठी पारोळा चौफुलीवर रास्ता रोको
दोन्ही हात नसेलला विद्यार्थी पायाने लिहतो बारावीचे पेपर