
मीरा-भाईंदरमधील आरक्षित शैक्षणिक भूखंड एका भ्रष्ट नेत्याने विकला; सरनाईक यांचा गंभीर आरोप, रोख कोणाकडे?
मीरा-भाईंदरमधील आरक्षित शैक्षणिक भूखंड एका भ्रष्ट नेत्याने विकला असा गंभीर आरोप आमदार प्रताप सरनाईक यांनी केला आहे.
मुंबई : मीरा-भाईंदरमधील आरक्षित शैक्षणिक भूखंड एका भ्रष्ट नेत्याने विकला असा गंभीर आरोप आमदार प्रताप सरनाईक यांनी केला आहे. प्रताप सरनाईक यांनी या भूखंडाची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देखील लिहीले आहे. भूखंड विक्रीची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी प्रताप सरनाईक यांनी केली आहे. मात्र प्रताप सरनाईक यांनी ज्या नेत्यावर हे आरोप केले आहेत त्या नेत्याचं नाव अद्याप समोर आलेलं नाही. त्यामुळे प्रताप सरनाईक यांचा नेमका रोख कोणाकडे आहे? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
Published on: Oct 28, 2022 3:18 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, मध्य रेल्वेने केली २४६ गणपती स्पेशल ट्रेनची घोषणा,
शनि महाराज 138 दिवस वक्री स्थितीत, या राशींना मिळणार पाठबल! जाणून घ्या
आधी बंडखोरी आता ठाकरेंसाठी सदिच्छा, ओमराजेंच्या नव्या पोस्टमुळे...
टीबी ते दम्यापर्यंतचे उपचार, चिमुरडीच्या फुफ्फुसात पेनाचे टोपण निघाले
राज्यातील शेतकऱ्यांना केंद्राचं मोठं गिफ्ट! शेतीचा कायापालट होणार
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'