काही वेळापूर्वीच राज्यसभेतल्या गोंधळाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं होतं. विरोधकांनी सरकारवर मार्शल मार्फत दमन केल्याचा आरोप केल्यानंतर सरकारकडून हे सीसीटीव्ही फुटेज प्रसारित केलं असल्याचं सांगितलं जातंय. त्यानंतर आता या संपूर्ण गोंधळावर पत्रकार परिषद घेण्यात आली.