
राज्यात पुढचे पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता; या भागात गारपीटीचाही अंदाज
विजांचा कडकडाट आणि गारपीट पुढचे पाच दिवस कायम राहणार आहे. पुणे वेधशाळेने तसा अंदाज वर्तवला आहे. पाहा व्हीडिओ...
पुणे : राज्यात पाच दिवस गारपीट आणि विजांच्या कडकडाटांसह पावसाचा इशारा देण्यात आलाय. वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि गारपीट अजून पाच दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश भागांत गारपीट, तर कोकण आणि विदर्भात पावसाची थोडीशी उघडीप राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. राज्यात 15 एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाचं वातावरण कायम राहणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे. उर्वरित महाराष्ट्रात म्हणजे नाशिक, नगर, पुणे, सातारा सांगली, कोल्हापूर, सोलापूर, जिल्ह्यात व संपूर्ण मराठवाड्यात 15 एप्रिलपर्यंत केवळ अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Published on: Apr 11, 2023 10:28 AM
सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक
CJP Vijeta Dahiya : कॉकरोच जनता पार्टीचा धक्कादायक निर्णय, विजेता दहिया यांना प्रवक्तेपदावरून हटवलं, कारण काय?
राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ
बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!
देशभरातून स्विगी, झोमॅटोने विद्यार्थ्यांना जंतर मंतरवर जेवण पाठवतायेत लोकं
Related Video
बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं घेत...
तीन तासांनंतर प्रियंका गांधी, राहुल गांधींची सुटका
बिग बॉसचा नवा सिझन Bigg Boss 20 चा ट्रेलर लाँच, सलमान खान होस्ट करणार?
कॉकरोच जनता पार्टीचा धक्कादायक निर्णय, विजेता दहिया यांना....
अल्पवयीन मुलाची कोयत्याने वार करुन हत्या, व्हॅनला बांधून भरपावसात धिंड
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
चंद्रपूर जिल्ह्यात 'टस्कर' हत्ती परतला, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
अवघ्या तिसऱ्या वर्षी राजवर्धिनी चव्हाणचा सह्याद्री गड-कोट सर करण्याचा अद्वितीय संकल्प पूर्ण
इगतपुरीत विद्यार्थ्यांचा एल्गार!
पवना धरणाच्या परिसरात दमदार पावसाची हजेरी
दिल्लीत विद्यार्थ्यांवर लाठीमार, अमरावतीत विद्यार्थी आणि पालकांनी काढला निषेध मोर्चा...