
Aurangabad | औरंगाबादेत सलग दुसऱ्या दिवशीही छापेमारी सुरु, राजस्थानातील अन्नधान्य घोटाळा प्रकरणी छापेमारी झाल्याचा संशय
एका ठिकाणी किमान 14 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून तपासणी सुरु आहे. राजस्थानातील अन्नधान्य घोटाळा प्रकरणी छापेमारी झाल्याचा संशय आहे.
सलग दुसऱ्या दिवशी केंद्रीय तपास यंत्रणांची छापे सुरू, शालेय पोषण आहार आणि मध्यान्ह भोजनाच्या अन्नधान्य पुरवठादार व्यापाऱ्यांवर छापेमारी सुरु आहे. सतीश व्यास असं अन्नधान्य पुरवठादार व्यापाऱ्याचे नाव असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्या घर कार्यालय आणि हॉटेलवर पडले छापेमारी झाली आहे. हॉटेल घर कार्यालय असे चार ठिकाणी छापे पडले होते. एका ठिकाणी किमान 14 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून तपासणी सुरु आहे. राजस्थानातील अन्नधान्य घोटाळा प्रकरणी छापेमारी झाल्याचा संशय आहे.
Published on: Sep 08, 2022 11:28 AM
Related Video
बुध ग्रहाचे कर्क राशीत संक्रमण, 'या' 5 राशींना होणार सर्वाधिक फायदा
आश्लेषा नक्षत्रातील शुक्राचे संक्रमण, 'या' 4 राशींना येतील अडचणी
सॅमसंग फोनची बॅटरी लवकर संपतेय? उत्तम बॅटरी बॅकअपसाठी बदला या सेटिंग्ज
SBI Vs HDFC Bank: 30 लाखांच्या होम लोनवर कुठे होणार पैशांची बचत?
मंचुरियनमध्ये आढळली पाल, तरुणीची तब्येत बिघडली..
6 खासदारांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंचा मोठा निर्णय; आराखडा तयार आता फक्त.
रेवती सुळेंच्या लग्नाला शरद पवार व्हीलचेअरवरून हजर, सुनेत्रा पवारांचीह
कल्याणमध्ये जमीन घोटाळ्याने खळबळ; माजी नगरसेवकांसह 7 जणांवर गुन्हा
भर मंचावर झाला मोठा घोळ! कोल्हापूरच्या कार्यक्रमात शिंदेंचं नाव...
6 बंडखोर खासदारांविरोधात ठाकरेंचा मास्टरप्लॅन! थेट मतदारसंघात उतरणार