
VIDEO : “आई-वडील, भाऊ, भावजय, भावाचं अख्खं कुटुंब गेलं, माहेरचं स्मशान झालं”
तळीये गावात दरड कोसळून आतापर्यंत 40 लोकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. या दुर्घटनेला आज दोन दिवस होत आहेत. या दुर्घटनेची भीषणता आता हळूहळू समोर येत आहे.
रायगड : तळीये गावात दरड कोसळून आतापर्यंत 40 लोकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. या दुर्घटनेला आज दोन दिवस होत आहेत. या दुर्घटनेची भीषणता आता हळूहळू समोर येत आहे. तळीये गावात मृतांचा खच सापडत आहेत. गुरुवारी 22 जुलैला दुपारी भीषण पाऊस झाला आणि तळीये गावावर डोंगरकडा कोसळला. यामध्ये 35 घरं गाढली गेली. यामध्ये एका महिलेचं आख्खं कुटुंब संपलं. आई-वडील, भाऊ, भावजंय, भावाचं आख्खं कुटुंब गेल्याचं सांगत या महिलेने हंबरडा फोडला.
Published on: Jul 24, 2021 11:03 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
पेट्रोलवरील ‘स्पेशल टॅक्स’ शून्य होताच दर घसरले? आजचा नवीन रेट काय?
'प्रत्येक बहिणीला वाटते एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत'
50 लाख आणि महिलांच्या अधिकारासंदर्भातला सोपा प्रश्न, माहितीये उत्तर?
मुख्यमंत्री थलपती विजय यांचं मराठी ऐकलं का?
तुकाराम मुंढेंचा बॉलिवूडला दणका! शाहरुख, अजय देवगण, टायगरला नोटीस