
राज्य सरकारमध्ये रहायचं की नाही ते 5 तारखेला ठरवू : राजू शेट्टी
हे सरकार जुलमी सरकार आहे. शेतकऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यात या सरकारला अपयश आलं आहे, असं राजू शेट्टी म्हणाले आहेत.
माजी खासदार राजू शेट्टी महाविकास आघाडी सरकार वर टीका केली आहे. हे सरकार जुलमी सरकार आहे. शेतकऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यात या सरकारला अपयश आलं आहे. राजकीय पक्ष एकमेकांवर चिखलफेक करत आहेत. सर्वसामान्यांचे प्रश सोडवण्यासाठी त्यांनी एकत्र यावे, असं राजू शेट्टी म्हणाले. तर, येणाऱ्या 5 तारखेला राज्यसरकार मध्ये राहायचे का ते कार्यकारणी मेळाव्यात ठरवू, असं देखील ते म्हणाले.
Related Video
पंजाबचं सलग 5 पराभवामुळे प्लेऑफचं समीकरण बिघडलं, आता असंय समीकरण
'स्कोडा कोडिएक' लाँच, ADAS फीचर्ससह मिळणार मसाज सीट्स, पाहा किंमत ?
चेन्नईसाठी निर्णायक सामना, लखनौ यलो आर्मीचा जुनो हिशोब चुकता करणार?
रिअल इस्टेटमध्ये 88 टक्क्यांची मोठी वाढ, गुंतवणुकीसाठी सुवर्णकाळ?
अधिक महिन्यामध्ये तुळशी पूजन आणि विष्णुभक्तीचे विशेष महत्त्व काय ?
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेकडून सलग दुसऱ्या दिवशी अतिक्रमण हटाव मोहीम
Pandharpur : नितीन गडकरी यांच्या स्वागतासाठी मोठमोठे होर्डिंग्ज, आमदार समाधान आवताडे यांच्याकडून पोस्टरबाजी
बीड - सैनिकाच्या घराचे छत वादळी पावसाने उडाले...
नाशिक : मालेगावात उष्णतेच्या तीव्रतेने विहिरींनी तळ गाठला
जेवणावरून वाद, लग्नात तुफान राडा