
राज्य सरकारमध्ये रहायचं की नाही ते 5 तारखेला ठरवू : राजू शेट्टी
हे सरकार जुलमी सरकार आहे. शेतकऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यात या सरकारला अपयश आलं आहे, असं राजू शेट्टी म्हणाले आहेत.
माजी खासदार राजू शेट्टी महाविकास आघाडी सरकार वर टीका केली आहे. हे सरकार जुलमी सरकार आहे. शेतकऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यात या सरकारला अपयश आलं आहे. राजकीय पक्ष एकमेकांवर चिखलफेक करत आहेत. सर्वसामान्यांचे प्रश सोडवण्यासाठी त्यांनी एकत्र यावे, असं राजू शेट्टी म्हणाले. तर, येणाऱ्या 5 तारखेला राज्यसरकार मध्ये राहायचे का ते कार्यकारणी मेळाव्यात ठरवू, असं देखील ते म्हणाले.
Related Video
खरात प्रकरणात मोठी अपडेट! थेट राष्ट्रपतींनाच पत्र, नार्को टेस्ट...
IPL 2026 स्पर्धा खेळण्यासाठी देशाचा संघ सोडण्याची तयारी
घराची भरभराट करायची असेल तर या तीन पक्ष्यांचे फोटो लावा, मोराचा..
खरातचा नवा प्रताप उघड! अधिकाऱ्यांना एकमेकांच्या... नेत्याचा गौप्यस्फोट
रात्री की दिवसा? कधी चेहऱ्याला लावयचं व्हिटॅमिन सी सीरम
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
उमरगा महादेव मंदिराला यात्रेनिमित्त आकर्षक सजावट
अमरावती मध्ये पेट्रोल पंपावर परिस्थिती पूर्वपदावर
उचगावात मंगेश्वर देवाचा अनोखा पालखी भेट सोहळा
मराठवाड्यातील सर्वात मोठी यात्रा! श्री येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेची जय्यत तयारी
शिखर शिंगणापूरचा मुंगी घाट सर करण्याचा थरार; शंभू महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी