
बाप-बेटे आमदारांना भेटले असते, तर आज वणवण भटकायची गरज नव्हती – रामदास कदम
"रत्नागिरी, दापोलीतील आदित्य ठाकरेंची सभा ऐकली. त्यांच्यासोबत सोंगाड्या होता, भास्कर जाधव त्याच भाषणही ऐकलं. कोकणामध्ये शिवसेना मोठी झाली"
मुंबई: “रत्नागिरी, दापोलीतील आदित्य ठाकरेंची सभा ऐकली. त्यांच्यासोबत सोंगाड्या होता, भास्कर जाधव त्याच भाषणही ऐकलं. कोकणामध्ये शिवसेना मोठी झाली. महाराष्ट्रात कोकणाने शिवसेना मोठी केली. आज आदित्य ठाकरेंना कोकणात येऊन शिवसेना काय आहे, ते सांगाव लागत. मुंबईसह महाराष्ट्रात कोकणवासियांनी शिवसेना मोठी केली. गद्दारी, खोक्यांची भाषा आदित्य ठाकरेंना कोकणात येऊन करावी लागते, याचं आश्चर्य वाटतं. बाप-बेटे दोघे आमदार, खासदार मंत्र्यांना भेटले असते, तर आज वणवण भटक्याची गरज नव्हती” अशी टीका रामदास कदम यांनी केली.
Published on: Sep 17, 2022 4:58 PM
Related Video
फिटमेंट फॅक्टरमधील बदलामुळे तुमच्या पगारात किती वाढ होईल?
भाजपमध्ये आतल्याआतच मोठं घडतंय? बड्या नेत्याचं पद जाईल म्हणून...
देशात आता 'ऑपरेशन देवेंद्र' सुरू; उद्धव ठाकरेंनी सांगितलं आतलं राजकारण
ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली, पण अजूनही मन तिथेच..
धावत्या लोकलमध्ये प्रवाशाची हत्या, रेल्वे प्रशासाचे 2 मोठे निर्णय
भाजपमध्ये आतल्याआतच मोठं घडतंय? बड्या नेत्याचं पद जाईल म्हणून...
इतिहास आहे, इकडचे खासदार काही वर्षांनी.. संजय जाधवांच्या मतदारसंघातील
अजित पवारांच्या आठवणीत सुप्रिया सुळे झाल्या भावूक! शेअर केला तो खास फो
धक्कादायक! आठवड्याभरातच मुंबई लोकलमध्ये तिसरा चाकू हल्ला; माहिममध्ये..
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ